शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

पृथ्वीराज चव्हाण यांनी साधला काँग्रेस पदाधिकार्‍यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 01:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवार, २४ सप्टेंबर रोजी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ‘अच्छे दिन’चे गाजर दाखविणार्‍या विद्यमान सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी आतापासूनच कामाला लागा, असा सल्लाही त्यांनी दिला.यावेळी ...

ठळक मुद्देजिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी साधला संवाद नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्नविद्यमान सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी आतापासूनच कामाला लागा, असा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवार, २४ सप्टेंबर रोजी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ‘अच्छे दिन’चे गाजर दाखविणार्‍या विद्यमान सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी आतापासूनच कामाला लागा, असा सल्लाही त्यांनी दिला.यावेळी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचे भव्य स्वागत व सत्कार जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने करण्यात आला. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, की विद्यमान सरकारने शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांचा भ्रमनिरास केला आहे. काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागून, स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घ्याव्या, असा सल्लाही त्यांनी दिला.यावेळी माजी मंत्री अनंतराव देशमुख, जिल्हाध्यक्ष अँड. दिलीपराव सरनाईक, जि.प. अध्यक्ष हर्षदा देशमुख, गोपाळराव आटोटे गुरुजी, दौलत हिवराळे, माजी  आमदार किसनराव गवळी, माजी जि.प. अध्यक्ष अरविंद इंगोले, जि.प. सदस्य ज्योती गणेशपुरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजूभाऊ चौधरी, काँग्रेसचे युवा नेते नकुल देशमुख, महिला अध्यक्ष बानूताई चौधरी, सभापती गजानन भोने, किसनराव मस्के, नामदेव मापारी, सरकार इंगोले, तालुकाध्यक्ष परसराम भोयर, इफ्तेखार पटेल, गजानन लाटे, गजानन पाचरणे, रमेश लांडकर, जि.प. सदस्य चक्रधर गोटे, सुभाष शिंदे, नथ्थूजी कापसे, विकास गवळी,  प्रल्हाद उलेमाले, दिलीप देशमुख, डॉ. जगदीश घुगे, दिलीप भोजराज, अशोक गवळी, राजेश भारती, फारूकभाई, वाय.के. इंगोले, बाबूराव शिंदे, सागर गोरे, अँड. पी.पी. अंभोरे, वसंतराव इरतकर, नगराध्यक्ष यशवंत देशमुख, प्रा. अबरार मिर्झा, जावेद मिर्झा, अर्जुन उदगिरे, जावेद परवेज, राजू घोडीवाले, मिलिंद पाकधने, विशाल सोमटकर,  कुसुम गोरे, डॉ. अरुण देशमुख, श्याम उफाळे, हरीश चौधरी, अभय राठोड, प्रा. दादाराव देशमुख, रंजना देशमुख, शालीराम राठोड, तात्याराव देशमुख, नंदा गणोदे, प्रा. संतोष डिवटे, किशोर पेंढारकर, निळकंठ कुटे, बाळाअप्पा गोंडाळ, अनिल धुळे, सुनील मापारी, पंडितराव सरनाईक, आरिफ खान, विशाल वाघमारे, रूपेश भोसले, वैभव सरनाईक, गोपाल सरनाईक आदींची उपस्थिती होती. संचालन दादाराव देशमुख तर आभार प्रा. अबरार मिर्झा यांनी मानले.