शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पृथ्वीराज चव्हाण यांनी साधला काँग्रेस पदाधिकार्‍यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 01:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवार, २४ सप्टेंबर रोजी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ‘अच्छे दिन’चे गाजर दाखविणार्‍या विद्यमान सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी आतापासूनच कामाला लागा, असा सल्लाही त्यांनी दिला.यावेळी ...

ठळक मुद्देजिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी साधला संवाद नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्नविद्यमान सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी आतापासूनच कामाला लागा, असा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवार, २४ सप्टेंबर रोजी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ‘अच्छे दिन’चे गाजर दाखविणार्‍या विद्यमान सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी आतापासूनच कामाला लागा, असा सल्लाही त्यांनी दिला.यावेळी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचे भव्य स्वागत व सत्कार जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने करण्यात आला. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, की विद्यमान सरकारने शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांचा भ्रमनिरास केला आहे. काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागून, स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घ्याव्या, असा सल्लाही त्यांनी दिला.यावेळी माजी मंत्री अनंतराव देशमुख, जिल्हाध्यक्ष अँड. दिलीपराव सरनाईक, जि.प. अध्यक्ष हर्षदा देशमुख, गोपाळराव आटोटे गुरुजी, दौलत हिवराळे, माजी  आमदार किसनराव गवळी, माजी जि.प. अध्यक्ष अरविंद इंगोले, जि.प. सदस्य ज्योती गणेशपुरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजूभाऊ चौधरी, काँग्रेसचे युवा नेते नकुल देशमुख, महिला अध्यक्ष बानूताई चौधरी, सभापती गजानन भोने, किसनराव मस्के, नामदेव मापारी, सरकार इंगोले, तालुकाध्यक्ष परसराम भोयर, इफ्तेखार पटेल, गजानन लाटे, गजानन पाचरणे, रमेश लांडकर, जि.प. सदस्य चक्रधर गोटे, सुभाष शिंदे, नथ्थूजी कापसे, विकास गवळी,  प्रल्हाद उलेमाले, दिलीप देशमुख, डॉ. जगदीश घुगे, दिलीप भोजराज, अशोक गवळी, राजेश भारती, फारूकभाई, वाय.के. इंगोले, बाबूराव शिंदे, सागर गोरे, अँड. पी.पी. अंभोरे, वसंतराव इरतकर, नगराध्यक्ष यशवंत देशमुख, प्रा. अबरार मिर्झा, जावेद मिर्झा, अर्जुन उदगिरे, जावेद परवेज, राजू घोडीवाले, मिलिंद पाकधने, विशाल सोमटकर,  कुसुम गोरे, डॉ. अरुण देशमुख, श्याम उफाळे, हरीश चौधरी, अभय राठोड, प्रा. दादाराव देशमुख, रंजना देशमुख, शालीराम राठोड, तात्याराव देशमुख, नंदा गणोदे, प्रा. संतोष डिवटे, किशोर पेंढारकर, निळकंठ कुटे, बाळाअप्पा गोंडाळ, अनिल धुळे, सुनील मापारी, पंडितराव सरनाईक, आरिफ खान, विशाल वाघमारे, रूपेश भोसले, वैभव सरनाईक, गोपाल सरनाईक आदींची उपस्थिती होती. संचालन दादाराव देशमुख तर आभार प्रा. अबरार मिर्झा यांनी मानले.