शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रीमियम’ ७00 रुपये; नुकसाभरपाई २00 रुपये

By admin | Updated: July 18, 2016 02:46 IST

वाशिम जिल्ह्यातील प्रकार; पीक विमा योजनेअंतर्गत शेतक-यांचे हात रिकामेच.

वाशिम/रिसोड: पीक विमा योजनेंतर्गत गतवर्षी खरीप हंगामात विमा उतरविलेल्या वाशिम जिल्हय़ातील काही शेतकर्‍यांना 'प्रीमियम'एवढी रक्कमही मिळत नसल्याचे प्रकार समोर आले आहेत. रिसोड तालुक्यातील वाकद मंडळांतर्गत ५00 ते ७00 रुपयांदरम्यान प्रीमियम भरणार्‍या अनेक शेतकर्‍यांना पिकांच्या नुकसानापोटी २00 ते २५0 रुपये मिळत आहेत.गतवर्षी (२0१५) जिल्ह्यातील ३ लाख १ हजार ४८३ शेतकर्‍यांनी २ लाख ११ हजार ९३0 हेक्टर क्षेत्रासाठी ३९२ कोटी ५१ लाख रुपयांचा पीक विमा उतरविला होता. या विम्यासाठी २0 कोटी ३१ लाख रुपयांची रक्कम विमा हप्ता म्हणून भरण्यात आली होती.खरीप हंगामात पावसाच्या हुलकावणीमुळे पिके करपलीत. शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले; मात्र गतवर्षीच्या नुकसान भरपाईपोटी शेतकर्‍यांना अत्यल्प नुकसानभरपाई मिळत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. रिसोड तालुक्यातील वाकद मंडळातील काहींनी हेक्टरी ७00 ते १000 रुपये प्रीमियमचा भरणा केला असला तरी शेतकर्‍यांना हेक्टरी २00 ते २५0 रुपये नुकसानभरपाई मिळत आहे. याबाबत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे वाकद शाखेचे व्यवस्थापक के.जी. देशमुख यांना विचारणा केली असता, शेतकर्‍यांना हेक्टरी २00 ते २५0 रुपये विमा मंजूर झाल्याने शेतकर्‍यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. नुकसानभरपाईची रक्कम एवढी कमी का, याबाबत संबंधित विमा कंपनीकडे चौकशी करणार असल्याचे देशमुख यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले.मालेगाव तालुक्यातही काही शेतकर्‍यांना अत्यल्प नुकसानभरपाई मिळत आहे. बोर्डी येथील तुळशीराम रामकिसन चव्हाण या शेतकर्‍याने गतवर्षी खरीप हंगामात ५९९ रुपये प्रीमियमचा भरणा केला. आता या शेतकर्‍याला नुकसानभरपाई म्हणून ३८३ रुपये मिळाले आहेत. विमा कंपनीकडून होणार्‍या या क्रूर थट्टेचा निषेध म्हणून चव्हाण यांनी ३८३ रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांमार्फत संबंधित विमा कंपनीकडे पाठविला आहे.