शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

वीजपुरवठा खंडित; उन्हाळी पीकं धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:40 IST

अगोदरच कोरोनाचे संकट, त्यातच गतवर्षीची नापिकी यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. या संकटातून स्वत:ला सावरत धनज बु. परिसरातील ...

अगोदरच कोरोनाचे संकट, त्यातच गतवर्षीची नापिकी यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. या संकटातून स्वत:ला सावरत धनज बु. परिसरातील शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमूग, कांदा, टरबूज मका आदी पिके फुलविली आहेत. सिंचनाची सुविधा असल्याने उन्हाळी पीक चांगल्या अवस्थेत आहे. मात्र, गत सहा ते सात दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. यासंदर्भात येथील विद्युत वितरण कार्यालयाला माहिती देऊन सुद्धा खंडित झालेल्या विद्युत पुरवठा अद्याप सुरळीत करण्यात आला नाही. यामुळे उन्हाळी पिके धोक्यात सापडली असून, शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. याकडे महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी धनज बु येथील शेतकऱ्यांनी केली.

कोट

शेतात चार एकरमध्ये टरबूज आहे. परंतु गेल्या सहा दिवसांपासून शेतातील विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे टरबूज पिकासह, मका व कोथिंबीर हे पीक धोक्यात सापडले आहे. वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

- जयेश बोथरा,

शेतकरी धनज