शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

इगलवाडी येथे विहिरीचा उपसा न केल्यामुळे साथरोग पसरण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:40 IST

तालुक्यातील मोठ्या नद्यांपैकी एक असलेल्या पूस नदीला मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि जवळा येथील पाझर तलाव फुटल्याने २२ ...

तालुक्यातील मोठ्या नद्यांपैकी एक असलेल्या पूस नदीला मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि जवळा येथील पाझर तलाव फुटल्याने २२ जुलै राेजी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. सहाशे ते सातशेच्या आसपास लोकसंख्या असलेल्या इंगलवाडी गावचे ग्रामस्थ पूस नदीच्या तीरावर असलेल्या विहिरीचे पाणी मागील अनेक वर्षांपासून पिण्यासाठी वापरीत आहेत. इंगलवाडी येथील पिण्याच्या पाण्याची विहीर पूर्णपणे या पुराच्या प्रवाहात बुडालेली होती. ग्रामस्थ पिण्यासाठी वापरत असलेल्या विहिरीचे पाणी पूर प्रवाहामुळे दूषित झालेले असूनही ग्रामपंचायत प्रशासनाने त्या विहिरीचा उपसा तातडीने केला नसल्याने या पुराच्या पाण्याने पूर्णपणे दूषित झालेल्या विहिरीतील पाणी इंगलवाडी येथील नागरिक संजय रामराव राठोड यांनी पिण्यासाठी नेले असता त्यांची १६ वर्षीय मुलगी पोटाच्या वेदनेने आजारी पडली आहे.

स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने दूषित पाण्यापासून नागरिकांना वाचविण्यासाठी पुराचे पाणी ओसरताच तातडीने या विहिरीतील दूषित पाण्याचा उपसा करणे गरजेचे असतांना दूषित विहिरीतच ब्लिचिंग पावडर टाकल्याने विहिरीतील जलजीव आणि मासे मरून विहीर अधिकच दूषित झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाने आपली जबाबदारी झटकल्याने या गावच्या ग्रामस्थांना जलजन्य व साथीचे आजार होण्याची संभावना नाकारता येत नाही. इंगलवाडीचे ग्रामसचिव गवळी यांचेशी दूरध्वनीवर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.