शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

नाफेड खरेदीचा तिढा कायमचं!

By admin | Updated: March 27, 2017 15:29 IST

बारदाण्याच्या अनुपलब्धतेमुळे शेतकºयांच्या शेतमाल खरेदीचा तिढा निर्माण झाला आहे.

वाशिम : जिल्ह्यात ह्यनाफेडह्णच्या खरेदीचा तिढा कायमचं दिसून येत असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. कधी मालाची आवक वाढल्याने, कधी माल ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने तर आता बारदाण्याच्या अनुपलब्धतेमुळे शेतकऱ्यांच्या शेतमाल खरेदीचा तिढा निर्माण झाला आहे. शेतमाल साठवून ठेवण्यासाठी बारदाना नसल्याने चार नाफेड खरेदी केंद्र बंद पडले असून, दोन ठिकाणी खरेदी सुरू असली तरी, ती संथगतीने असल्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना नाईलाजास्तव व्यापाऱ्यांकडे कमी भावात तूर विकावी लागत आहे. जिल्ह्यातील वाशिम, अनसिंग, मालेगाव आणि कारंजा लाड या चार ठिकाणी नाफेडची खरेदी बारदाण्याअभावी बंद पडली आहे. जेथे सुरु आहे तेथे शेतमाल महिना महीना मोजल्या जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. सुरुवातीला साठवणुकीची अडचण असल्याने मोजणी रखडली आणि नाफेडची खरेहीही काही ठिकाणी बंद झाली. त्यानंतरमालाच्या वाहतुकीत येणारी घट शेतकऱ्यांकडून घेण्याच्या अटीवर खरेदी सुरू करून ही खरेदी सुरू केली. तथापि, या तडजोडीनंतरही शेतकऱ्यांच्या अडचणी कमी झाल्याच नाही. जवळपास सर्वच केंद्रात तुरीच्या मोजणीसाठी महिनाभराचा कालावधी लागत असताना. आता बारदाणा नसल्याने नाफेडची खरेदी बंद झाली आहे. यामुळे शासनाने सुरु केलेल्या खरेदी केंद्रावरही शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.