शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून भरपाई द्यावी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 1:15 PM

पंतप्रधान पीक विमा योजनेतील लाभार्थींना नुकसानभरपाई मिळावी म्हणून प्रशासनाने तातडीने शेतपिकाचे पंचनामे करावे, अशी मागणी आमदार अमित झनक यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाकडे केली. 

ठळक मुद्देआमदार झनक यांची मागणी परतीच्या पावसामुळे सोयाबीनचे नुकसान

वाशिम - पावसातील खंड व परतीच्या पावसामुळे खरिप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेतील लाभार्थींना नुकसानभरपाई मिळावी म्हणून प्रशासनाने तातडीने शेतपिकाचे पंचनामे करावे, अशी मागणी आमदार अमित झनक यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाकडे केली. 

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकºयांना नानाविध समस्या, गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. यंदाचे वर्ष हे शेतकºयांच्या दृष्टीने सर्वच बाजूंनी निराशाजनक ठरले असून गतवर्षी विक्री केलेल्या सोयाबिनचे प्रतिक्विंटल २०० रुपये प्रोत्साहनपर अनुदान अद्याप मिळालेले नाही. नाफेडमार्फत तुरीची हमीदराने खरेदी करण्यात आली; परंतू त्यातही विविध स्वरूपातील अडचणींचा शेतकºयांना सामना करावा लागला. खरीप हंगामातही सुरूवातीपासूनच पर्जन्यमानाचे प्रमाण कमी राहिल्याने हंगामातील प्रमुख पीक म्हणून ओळखल्या जाणाºया सोयाबिनची पार दाणादाण उडाली. नैसर्गिक आणि बहुतांशी मानवनिर्मित या सर्व संकटांवर मात करित शेतकºयांनी सोयाबिनची सोंगणी केली आहे; परंतू सरासरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली असून झालेला लागवड खर्च देखील वसूल होणे कठीण झाले आहे. परतीच्या पावसानेदेखील सोयाबीनचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, त्यांना नुकसानभरपाईची नितांत आवश्यकता आहे. शेतकºयांना दिलासा म्हणून जिल्हा प्रशासन व विमा कंपनीने संयुक्तरित्या पिकांचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार अमित झनक यांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेती