शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
4
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
5
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
6
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
7
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
8
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
9
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
10
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
11
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
12
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
13
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
14
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
15
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
16
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
17
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
18
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
19
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
20
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान

लोकवर्गणीतून काढला तलावातील गाळ

By admin | Updated: May 31, 2014 00:50 IST

उमरा येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणी करुन तलावातील गाळ काढण्याच्या कार्याला शुभारंभ केला.

अनसिंग : तलावातील पाण्याची साठवण क्षमता वाढावी तसेच पाण्याचा नागरिकांना जास्त प्रमाणात फायदा घेता यावा याकरीता उमरा (शम.) येथील गावकर्‍यांनी लोकवर्गणी करुन तलावातील गाळ काढण्याच्या कार्याला गुरूवार, २९ मे रोजी शुभारंभ केला आहे. तलावातील गाळ काढण्याच्या या कामासाठी उद्घाटक म्हणून वाशिमचे उपविभागीय अधिकारी अशोक अमानकर प्रामुख्याने उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी अशोक अमानकर यांनी जे.सी.बी. मशिनची पुजा करुन या कामाचा शुभारंभ केला. तसेच लोकवर्गणी करण्यासाठी घेतलेल्या उमरा (शम) येथील नागरिकांची स्तुती करुन सत्कार केला. शेतकर्‍यांना सहकार्यातून ग्रामविकासाची संकल्पना समजावून सांगितली. गावाच्या विकासात्मक कामासाठी सर्वांचे सहकार्य किती महत्वाचे आहे याची माहिती अमानकर यांनी उपस्थित शेतकर्‍यांना पटवून दिली. तसेच लोकवर्गणीतून केलेल्या कार्याबाबत गौरवोद्गार काढले.