शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

कारखेडा येथील शासकीय जमिनीवर वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:25 IST

मानवी जीवनात वनांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. वाढत्या लोकसंख्येला शुद्ध प्राणवायू मिळण्यासाठी वनांशिवाय तरणोपाय नाही, हे कोरोना महामारीमध्ये अधोरेखित झाले ...

मानवी जीवनात वनांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. वाढत्या लोकसंख्येला शुद्ध प्राणवायू मिळण्यासाठी वनांशिवाय तरणोपाय नाही, हे कोरोना महामारीमध्ये अधोरेखित झाले आहे. तालुक्यात बेसुमार वृक्षतोडीमुळे पर्यावरणीय असमतोलाचा फटका नागरिकांना बसत आहे. वनविभागाच्या काही ठिकाणच्या जमिनीवर अनेक नागरिकांनी बेकायदेशीर ताबाही मिळविला आहे. वनांचे व पर्यायाने वृक्षांची संख्या दिवसेंदिवस घटत असताना, तालुक्यातील कारखेडा या गावातील शासकीय जमिनीवर तब्बल दोन हजार आठशे आंबा, आवळा, चिंच, जांभूळ ही फळझाडे व इतरही बहुगुणी औषधी वृक्षांचे रोपण सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मंगेश बाळापुरे यांच्या मार्गदर्शनात सहायक लागवड अधिकारी विजय चतूरकर यांच्या देखरेखीखाली ११ जुलैपासून करण्यात येत आहे.

००००

जाॅब कार्डधारकांना रोजगारही मिळतोय

रोजगार हमी योजनेंतर्गत जवळपास दहा एकर शासकीय जमिनीमध्ये वृक्षलागवड करण्यात येत असल्याने, कोरोनाच्या कालावधीमध्ये कारखेडा गावातील जॉब कार्डधारक गरजू नागरिकांना रोजगारही उपलब्ध झालेला आहे. यामुळे रोजगारांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.