शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
5
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
6
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
7
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
8
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
9
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
10
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
11
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
12
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
13
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
14
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
15
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
16
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
17
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
18
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?
19
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

सिंचन विहिरीसाठी शेतात जाऊन केले पंचनामे

By admin | Updated: January 18, 2017 17:34 IST

नवीन सिंचन विहीर मिळण्यासाठी शेतक-यांनी मानोरा पंचायत समितीकडे अर्ज सादर केले असता तालुक्यातील ग्रामपंचायतीनी शेतात जाऊन पंचनामे केले आहेत.

ऑनलाइन लोकमत

वाशिम, दि. 18 -   नवीन सिंचन विहीर मिळण्यासाठी शेतक-यांनी मानोरा पंचायत समितीकडे अर्ज सादर केले असता तालुक्यातील ग्रामपंचायतीनी शेतात जाऊन पंचनामे केले आहेत. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत अल्पभुधारक शेतक-यांना नवीन सिंचन विहीर मिळते. 
 
त्याकरिता शेतक-यांना पंचायत समितीकडे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. अल्पभूधारक गोरगरीब शेतक-यांना विहीर मिळण्याच्या उद्देशाने ज्या शेतक-यांच्या शेतात विहीर नाही अशाच शेतक-यांना विहीर देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
त्यामुळे प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे करण्याचे ग्रामपंचायतींना सांगण्यात आले.
 
त्यानुसार तळप येथे प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करण्यात आली.  वैयक्तिक लाभासाठी शौचालय असणे बंधनकारक असल्यामुळे शौचालयही घरी असणे आवश्यक आहे. यापुढे पात्र लाभ नागरिकांनाच विहीर मिळणार आहे. तळप ग्रामपंचायतकडून सावरगाव येथे पंचनामे करण्यात आले. त्यावेळी उपसरपंच, भगवान राठोड, ग्रामसेवक किसन वडाळ, तलाठी संजय वानखडे, तसेच नागरिक उपस्थित होते.