शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
3
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
4
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
5
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
6
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
7
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
8
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
9
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
10
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
11
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
12
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
13
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
14
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
15
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
16
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
17
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
18
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
19
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
20
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत

संभाजी ब्रिगेडच्या विद्यार्थी आघाडीची ऑनलाइन बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:42 IST

अनेक वर्षांपासूनचा लढा, ५० हून अधिक तरुणांचे बलिदान आणि ६० हून अधिक शांतीपूर्ण मोर्चे काढल्यानंतर मिळालेले मराठा आरक्षण उच्च ...

अनेक वर्षांपासूनचा लढा, ५० हून अधिक तरुणांचे बलिदान आणि ६० हून अधिक शांतीपूर्ण मोर्चे काढल्यानंतर मिळालेले मराठा आरक्षण उच्च न्यायालयात टिकूनही सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरविले. या प्रश्नी बाजू मांडताना महाराष्ट्र सरकार कुचकामी ठरले आहे. त्यास केंद्र सरकारही तितकेच जबाबदार असून, दोन्ही सरकारांचा जाहीर निषेध करीत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया बैठकीत उमटल्या. संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीचे जिल्हा कोषाध्यक्ष अभिषेक घायाळ यांनी सर्व उपस्थित मंडळींचे स्वागत केले, तर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख महेश अवचार यांनी प्रास्ताविक केले. आरक्षण रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या विकासाला खीळ लावणारा असल्याचे मत, यावेळी संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रसाद देशमुख यांनी व्यक्त केले. यावेळी जिल्हा संघटक सोमनाथ परांडे, कार्याध्यक्ष विठ्ठल मानमोठे, शहराध्यक्ष नीलेश वानखडे, संतोष वाघ, अनिकेत देशमुख, शुभम खडसे, ओम देशमुख, सौरभ नागरे, नागेश गरकळ आदी उपस्थित होते.