शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
3
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
4
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
5
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
6
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
7
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
8
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
9
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
10
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
11
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
12
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
13
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
14
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
15
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
16
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
17
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
18
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
19
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
20
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा

नीता लांडे यांनी घेतला पर्यावरण संवर्धनाचा वसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:38 IST

नीता लांडे यांचा जन्म कारंजातीलच धनज बु. येथे झाला. नववीत असतानाच त्यांचे पितृछत्र हरविल्यानंतर त्यांच्या आईने काबाडकष्ट करून दोन ...

नीता लांडे यांचा जन्म कारंजातीलच धनज बु. येथे झाला. नववीत असतानाच त्यांचे पितृछत्र हरविल्यानंतर त्यांच्या आईने काबाडकष्ट करून दोन मुली आणि एका मुलाचा सांभाळ केला. त्यातूनच नीता लांडे यांना प्रेरणा मिळाली. त्यांनी शेतात राबून शिक्षण घेतले. कारंजा तालुक्यातील तपोवन हे त्यांचे सासर. त्यांना पूर्वीपासूनच पर्यावरणाची आवड होती. लग्नानंतर त्यांना पुण्याला जावे लागले; परंतु पर्यावरणाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे त्या पती आणि तीन मुलांसह पुन्हा तपोवन येथे आल्या. परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांनी मिळेल ते काम करतानाच पर्यावरण संवर्धनाचे कार्य सुरू केले. त्यातून त्यांनी कारंजात जवळपास तीन हजार झाडे लावली. त्यांचे कार्य पाहून नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेने त्यांना संघटनेच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षपदाने सन्मानित केले. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यात गावागावात जाऊन या संस्थेशी अनेक महिलांना जोडत पर्यावरण संवर्धनाचे विविध उपक्रम, वसुंधरा अभियान राबविले. त्यामुळे त्यांना वृक्षमित्र पुरस्कार, ग्राहक पंचायतचा हिरकणी पुरस्कार, राज्य शासनाचे वसुंधरा मित्र प्रमाणपत्र, असे पुरस्कार मिळाले.