शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

पाणी पुरवठयाच्या मोटारपंपासाठी मिळाले नवे रोहित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धनज बु।। : गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेच्या विहिरीवरील मोटारपंपाचे रोहित्र तांत्रिक बिघाडामुळे जळल्यानंतर १० दिवस ...

लोकमत न्यूज नेटवर्क

धनज बु।। : गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेच्या विहिरीवरील मोटारपंपाचे रोहित्र तांत्रिक बिघाडामुळे जळल्यानंतर १० दिवस पाणी पुरवठा ठप्प होता. त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू होती. ‘लोकमत’ने यासंदर्भात १८ जानेवारी रोजी वृत्त प्रकाशित करताच महावितरणने १९ जानेवारीला याठिकाणी नवे रोहित्र बसवले आहे. त्यामुळे ग्रामस्थांची पायपीट थांबली आहे. काजळेश्वर येथील ग्रामस्थांना जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागांतर्गत ग्रामपंचायतीकडून पाणी पुरवठा केला जातो. यासाठी शासकीय विहिरीवर मोटारपंप बसवला आहे. या मोटारपंपाला वीज पुरवठा करण्यासाठी बसविलेले रोहित्र तांत्रिक बिघाडामुळे जळल्यानंतर पाणी पुरवठा योजना ठप्प झाली. परिणामी ग्रामस्थांना पायपीट करत शिवारातून पाणी आणावे लागत होते. त्यात काहीजण बैलगाडीने, ट्रॅक्टरने, रिक्षाने पाणी आणत गरज भागवत होते. ग्रामस्थांची ही समस्या लक्षात घेत ‘लोकमत’ने १८ जानेवारीच्या अंकात ‘काजळेश्वरवासियांची पाण्यासाठी भटकंती’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेत महावितरणने १९ जानेवारी रोजीच येथे नवे रोहित्र बसवले. पाणी पुरवठा सुरळीत झाल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

===Photopath===

210121\21wsm_4_21012021_35.jpg

===Caption===

पाणी पुरवठयाच्या मोटारपंपासाठी मिळाले नवे रोहित्र