शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

‘अस्थिं’चे पाणी करणारे ‘पदमतिर्थ’दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 19:28 IST

वाशिम : शहरामध्ये असलेल्या पुरातन पदमतिर्थ तलावामध्ये अस्थिंचे विसर्जन केले असता त्याचे पाणी होत असल्याचा लौकीक आहे. परंतु सद्यस्थितीत पदमतिर्थ दुर्लक्षित दिसून येत आहे.

ठळक मुद्दे अस्थि विसर्जनानंतर त्यांचे पाणी होत असल्याचा लौकीकपौराणिक ग्रंथ ‘वत्सगुल्म महात्म्य’मध्ये या पदमतिर्थाचे महत्व विषद सद्यस्थितीत पदमतिर्थ दुर्लक्षित

 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरामध्ये असलेल्या पुरातन पदमतिर्थ तलावामध्ये अस्थिंचे विसर्जन केले असता त्याचे पाणी होत असल्याचा लौकीक आहे. परंतु सद्यस्थितीत पदमतिर्थ दुर्लक्षित दिसून येत आहे. यासंदर्भात काही नागरिकांचे म्हणणे आहे की या पाण्यामध्ये ‘फ्लोराईड’घटक असल्याने अस्थिचे पाणी होते. पौराणिक ग्रंथ ‘वत्सगुल्म महात्म्य’मध्ये या पदमतिर्थाचे महत्व विषद केले आहे. येथे प्रसिध्द शिवालय असून श्रावण मासात भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी असते. परंतु या तिर्थाचा पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेला दिसून येत नाही. याकडे संबधितांनी लक्ष देवून याला प्रेक्षणीय धार्मिक स्थळ बनविल्या जाऊ शकते. याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रीया मान्यवरांमधून व्यक्त केल्या जात आहेत.