शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

‘अस्थिं’चे पाणी करणारे ‘पदमतिर्थ’दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 19:28 IST

वाशिम : शहरामध्ये असलेल्या पुरातन पदमतिर्थ तलावामध्ये अस्थिंचे विसर्जन केले असता त्याचे पाणी होत असल्याचा लौकीक आहे. परंतु सद्यस्थितीत पदमतिर्थ दुर्लक्षित दिसून येत आहे.

ठळक मुद्दे अस्थि विसर्जनानंतर त्यांचे पाणी होत असल्याचा लौकीकपौराणिक ग्रंथ ‘वत्सगुल्म महात्म्य’मध्ये या पदमतिर्थाचे महत्व विषद सद्यस्थितीत पदमतिर्थ दुर्लक्षित

 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरामध्ये असलेल्या पुरातन पदमतिर्थ तलावामध्ये अस्थिंचे विसर्जन केले असता त्याचे पाणी होत असल्याचा लौकीक आहे. परंतु सद्यस्थितीत पदमतिर्थ दुर्लक्षित दिसून येत आहे. यासंदर्भात काही नागरिकांचे म्हणणे आहे की या पाण्यामध्ये ‘फ्लोराईड’घटक असल्याने अस्थिचे पाणी होते. पौराणिक ग्रंथ ‘वत्सगुल्म महात्म्य’मध्ये या पदमतिर्थाचे महत्व विषद केले आहे. येथे प्रसिध्द शिवालय असून श्रावण मासात भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी असते. परंतु या तिर्थाचा पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेला दिसून येत नाही. याकडे संबधितांनी लक्ष देवून याला प्रेक्षणीय धार्मिक स्थळ बनविल्या जाऊ शकते. याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रीया मान्यवरांमधून व्यक्त केल्या जात आहेत.