शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
4
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
5
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
6
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
7
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
8
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
9
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
10
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
11
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
12
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
13
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
14
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
15
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
16
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
17
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
18
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
19
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
20
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...

शिरपूर जैन येथे माझी वसुंधरा अभियानांतर्गत आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:23 IST

शासनाच्या निर्देशानुसार राज्यात विविध ठिकाणी माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात अनसिंग व शिरपूर ग्रामपंचायतीची या अभियानासाठी ...

शासनाच्या निर्देशानुसार राज्यात विविध ठिकाणी माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात अनसिंग व शिरपूर ग्रामपंचायतीची या अभियानासाठी निवड झाली आहे. या अभियानात समाविष्ट ग्रामपंचायतींना पृथ्वी, वायू, जल, अग्नी व आकाश या पाच तत्त्वांवर आधारित विषयावर कामे करावयाची आहेत. यासंदर्भात शिरपूर ग्रामपंचायतीकडून स्थानिक विश्वकर्मा संस्थानमध्ये २५ जानेवारी रोजी आढावा बैठक आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी मालेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुभाष आवचार होते. विस्ताराधिकारी माधव साखरे, यांच्यासह स्थापत्य उपविभागाचे उपअभियंता रवींद्र डोंगरे, नोडल अधिकारी देवकते, ग्रामीण पाणीपुरवठा शाखा अभियंता जाधव, प्रशासक व्ही. टी. शिंदे व ग्रामविकास अधिकारी भागवत भुरकाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गटविकास अधिकारी अवचार यांनी माझी वसुंधरा अभियानाचा उद्देश व गरज समजावून सांगितली. तसेच विस्तार अधिकारी साखरे यांनी प्रगत करावयाची कामे व त्यावर मिळणारे गुण याची सखोल मार्गदर्शन उपस्थितांना केले. या आढावा बैठकीला स्वर्गीय पुंडलिकराव गवळी कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्रतिनिधी म्हणून श्रीकांत कलाने, संत ओंकारगीर बाबा विद्यालयाचे मुख्याध्यापक अर्जुन वाहुरवाघ, अरिहंत विद्यालयाचे मुख्याध्यापक किशोर जाधव, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक नीलेश शिंदे, संतोष महादू भालेराव, तलाठी जे.एन.साठे, सुधीर भुरे, बंडू चोपडे, सामाजिक कार्यकर्ते श्याम दीक्षित, अंगणवाडी सेविका अर्चना जहेरव, अर्चना भोसले, कांता मोरे, निर्मला सपकाळ, लक्ष्मी सुर्वे, साधना भांदुर्गे, छाया झोरे, उषा कांबळे, आशा भांदुर्गे, शेख सुलतान, गजानन देशमुख, कैलास भालेराव, शशिकांत देशमुख हे उपस्थित होते. कार्यक्रमा माझी वसुंधरा या कार्यक्रमांतर्गत सामूहिक शपथ घेण्यात आली.