शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
3
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
4
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
5
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
6
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
7
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
8
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
9
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
10
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
11
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
12
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
13
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
14
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
15
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
16
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
17
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
18
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
19
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
20
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?

उमेदवारी मागे घेण्यासाठी मनधरणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 20:14 IST

मानोरा :  ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावपातळीवरुन उमेदवारी दाखल करण्याचाा व छानणीचा एक संत्र संपल.  २७ सप्टेंबरला उमेदवारी मागे घेण्याची अंतीम तारीख आहे. तेव्हा विजया होण्यासाठी अडसर ठरत असलेल्या उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्यासाठी गावपुढाºयाची  प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

ठळक मुद्दे२७ सप्टेंबरला उमेदवारी मागे घेण्याची अंतीम तारीख अडसर ठरत असलेल्या उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्यासाठी गावपुढा-याची  प्रतिष्ठा पणाला 

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा :  ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावपातळीवरुन उमेदवारी दाखल करण्याचाा व छानणीचा एक संत्र संपल.  २७ सप्टेंबरला उमेदवारी मागे घेण्याची अंतीम तारीख आहे. तेव्हा विजया होण्यासाठी अडसर ठरत असलेल्या उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्यासाठी गावपुढाºयाची  प्रतिष्ठा पणाला लागली आहे.तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या त्या अनुषंगाने इच्छुक ग्रामपंचायत उमेदवारी उमेदवारांनी दाखल करण्यात आली. यावेळी सरपंच पदाची निवडणुक थेट जनतेतून होत असल्यामुळे अनेकांनी गुडग्याला बाशींग बांधुन ग्रामपंचायतच्या रणसंग्राम मध्ये उडी घेतली. गावपुढाºयानी भक्कम जनाधार असलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिली, परंतु  उमेदवार विजयी करण्यासाठी कोणाची उमेदवारी डोकेदुखी ठरवु शकते यासाठी गटातटाचे राजकारण गती आली आहे. त्यासाठी डोकेदुखी ठरु शकत असलेल्या उमेदवारांना मनधरणी करण्यासाठी स्थानिक  गावपुढाकाºयाला कमालीचा कस लागत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने समजावण्याचा प्रयत्न केला जात या व्यक्तीरिक्त  गावपुढाºयांनी नातेवाईकांकडून समजावण्याचा प्रयत्न केला जात आहे. राजकीय पक्षाचे चिन्ह घेवुन उमेदवारी जरी नसली तरीही  अप्रत्यक्ष रित्या राजकीय पक्षाचा हस्तक्षेप गावपातळीच्या राजकारणात पहावयास मिळत आहे किमान आपल्या पक्षाचे सरपंचाच्या  माध्यमातून  अधिक आधिक ग्रामपंचायती ताब्यात असल्या पाहिजे हा त्या मागचा उद्देश आहे. थेट जनतेतून सरपंचपद असल्यामुळे भक्कम जनाधार प्रतिष्ठा असलेला सरपंच होईल यात शंका नाही परंतु वर्षभरानंतर लागणाºया पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुकीचा संभाव्य उमेदवार त्याकडे पाहिले जात आहे.