शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

उमेदवारी मागे घेण्यासाठी मनधरणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 20:14 IST

मानोरा :  ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावपातळीवरुन उमेदवारी दाखल करण्याचाा व छानणीचा एक संत्र संपल.  २७ सप्टेंबरला उमेदवारी मागे घेण्याची अंतीम तारीख आहे. तेव्हा विजया होण्यासाठी अडसर ठरत असलेल्या उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्यासाठी गावपुढाºयाची  प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

ठळक मुद्दे२७ सप्टेंबरला उमेदवारी मागे घेण्याची अंतीम तारीख अडसर ठरत असलेल्या उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्यासाठी गावपुढा-याची  प्रतिष्ठा पणाला 

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा :  ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावपातळीवरुन उमेदवारी दाखल करण्याचाा व छानणीचा एक संत्र संपल.  २७ सप्टेंबरला उमेदवारी मागे घेण्याची अंतीम तारीख आहे. तेव्हा विजया होण्यासाठी अडसर ठरत असलेल्या उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्यासाठी गावपुढाºयाची  प्रतिष्ठा पणाला लागली आहे.तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या त्या अनुषंगाने इच्छुक ग्रामपंचायत उमेदवारी उमेदवारांनी दाखल करण्यात आली. यावेळी सरपंच पदाची निवडणुक थेट जनतेतून होत असल्यामुळे अनेकांनी गुडग्याला बाशींग बांधुन ग्रामपंचायतच्या रणसंग्राम मध्ये उडी घेतली. गावपुढाºयानी भक्कम जनाधार असलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिली, परंतु  उमेदवार विजयी करण्यासाठी कोणाची उमेदवारी डोकेदुखी ठरवु शकते यासाठी गटातटाचे राजकारण गती आली आहे. त्यासाठी डोकेदुखी ठरु शकत असलेल्या उमेदवारांना मनधरणी करण्यासाठी स्थानिक  गावपुढाकाºयाला कमालीचा कस लागत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने समजावण्याचा प्रयत्न केला जात या व्यक्तीरिक्त  गावपुढाºयांनी नातेवाईकांकडून समजावण्याचा प्रयत्न केला जात आहे. राजकीय पक्षाचे चिन्ह घेवुन उमेदवारी जरी नसली तरीही  अप्रत्यक्ष रित्या राजकीय पक्षाचा हस्तक्षेप गावपातळीच्या राजकारणात पहावयास मिळत आहे किमान आपल्या पक्षाचे सरपंचाच्या  माध्यमातून  अधिक आधिक ग्रामपंचायती ताब्यात असल्या पाहिजे हा त्या मागचा उद्देश आहे. थेट जनतेतून सरपंचपद असल्यामुळे भक्कम जनाधार प्रतिष्ठा असलेला सरपंच होईल यात शंका नाही परंतु वर्षभरानंतर लागणाºया पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुकीचा संभाव्य उमेदवार त्याकडे पाहिले जात आहे.