शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

खासदारांनी केली शेतमालाची पाहणी

By admin | Updated: May 29, 2017 19:54 IST

वाशिम : कृषी विभाग व आत्मा कार्यालयातर्फे वाशिम येथे आयोजित रानमाळ महोत्सवात शेतकऱ्यांनी लावलेल्या विविध स्टॉलची पाहणी खासदार भावना गवळी यांच्यासह मान्यवरांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कृषी विभाग व आत्मा कार्यालयातर्फे वाशिम येथे आयोजित रानमाळ महोत्सवात शेतकऱ्यांनी लावलेल्या विविध स्टॉलची पाहणी खासदार भावना गवळी यांच्यासह मान्यवरांनी केली.शेतकऱ्यांनी स्वत: उत्पादित केलेल्या शेतमालाबरोबरच शेतकरी बचत गटांनी तयार केलेले बियाण्यांचे स्टॉल मांडण्यात आले. यावेळी बचत गटाच्या शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा कृषी अधिकारी व खासदार भावना गवळी यांच्यासमोर मांडल्या. शेतकरी बचत गट व उत्पादक समूहाला बिजोत्पादन कार्यक्रम व बियाणे निर्मितीत शासनाने प्रोत्साहन दिले. आता बियाणे तयार झाल्यानंतर बाजारपेठ उपलब्ध नसल्याने बचत गट व उत्पादक समूहापुढे संकट निर्माण झाले आहे. कृषी विभागाला प्रात्यक्षिकासाठी लागणारे बियाणेदेखील बचत गट व शेतकरी उत्पादक समुहाकडून घेतले जात नाही. गतवर्षी प्रात्यक्षिकासाठी कृषी विभागाने शेतकरी बचत गटाने उत्पादित केलेले बियाणे घेतले होते. यावर्षी मात्र असे बियाणे घेण्यास नकार मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या समुहाने आता काय करावे? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला. यावर खासदार भावना गवळी यांनी, हा प्रश्न येत्या कॅबिनेटसमोर मांडून शेतकरी बचत गट व उत्पादक समुहाने तयार केलेले बियाणे कृषी विभागाने प्रात्यक्षिकासाठी घ्यावे, अशी मागणी राज्य शासनाकडे करणार असल्याची ग्वाही दिली. बचत गटाच्या बियाण्याला व स्वत: उत्पादित केलेल्या शेतमाल प्रक्रियेला कृषी विभागाने प्रथम प्राधान्य द्यावे, अशी मागणीदेखील सरकारकडे करणार असल्याचे खासदार गवळी यांनी शेतकरी बचत गट समूहाचे पंजाबराव अवचार, सोनुबाबा सरनाईक यांना दिली.