शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

अल्पभूधारक युवा शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Updated: July 10, 2017 20:09 IST

कारंजा लाड: सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे हताश झालेल्या ३७ वर्षीय अल्पभूधारक युवा शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड: सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे हताश झालेल्या ३७ वर्षीय अल्पभूधारक युवा शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कारंजा तालुक्यातील अलिमर्दानपूर येथे १० जुलै रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. वासुदेव श्रीराम कान्हेरे, असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.कारंजा तालुक्यातील अलिमर्दानपूर येथील वासुदेव श्रीराम कान्हेरे यांच्याकडे ४ एकर शेती आहे. या शेतीसाठी त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँके चे कर्ज आहे. यंदा कर्जमाफीच्या निर्णयानंतर बँकेत चौकशी केल्यानंतरही त्यांना अद्याप कर्ज मिळाले नव्हते. त्यातच यंदा सुरुवातीच्या जोरदार  पावसामुळे त्यांनी पैशांची जुळवाजुळव करून पेरणी केली. ती उलटल्यानंतर पुन्हा कसेबसे करून दुबार पेरणी केली; परंतु पावसाचा पत्ताच नसल्याने ती पेरणीही उलटली. त्यामुळे ते चिंताग्रस्त होते. ९ जुलै रोजी ते घरातील खोलीत एकटेच झोपले, तर  घरातील इतर मंडळी ओसरीत झोपली होती. सोमवारी सकाळी १० जुलै रोजी ते उशिरापर्यंत उठले नसल्याने त्यांची आई त्यांना उठविण्यास गेली असता खिडकीतून पाहिल्यानंतर त्यांना वासुदेव कान्हेरे घरातील छतास गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळले. वासुदेव कान्हेरे यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. या प्रकरणी वासुदेव कान्हेरे यांचे भाऊ प्रकाश कान्हेरे यांनी कारंजा ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे.