शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

दस-याला कोट्यवधींची उलाढाल

By admin | Updated: October 13, 2016 02:00 IST

वाशिम जिल्ह्याचे गत तीन वर्षांचे रेकॉर्ड मोडीत; खरेदीसाठी बाजारपेठेत उडाली झुंबड.

संतोष वानखडेवाशिम, दि. १२- यावर्षी निसर्गाने साथ दिल्याने, जिल्ह्यातील बाजारपेठांनी दसर्‍यानिमित्त अच्छे दिनह्णचा अनुभवला घेतला. साडेतीन मुहूर्तांंपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या दसर्‍यानिमित्त वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सराफा आदी बाजारपेठेत सुमारे साडेआठ ते नऊ कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यापार्‍यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. गत तीन वर्षांपासून जिल्हावासियांना कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागले. त्यामुळे दसर्‍यानिमित्तच्या बाजारपेठेतील उलाढालही काही अंशी मंदावली होती. यावर्षी सुरूवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावून सर्वांंनाच ह्यखूषह्ण केले. दसर्‍यापूर्वी दोन-तीन दिवस पावसाने उघडीप दिल्याने खरेदीसाठी भाविकांची मोठय़ा संख्येने बाजारपेठेत गर्दी दिसून आली. यावर्षी निसर्ग ह्यप्रसन्नह्ण असल्याची बाब हेरून व्यापार्‍यांनीदेखील ग्राहकांसाठी बाजारपेठ सज्ज ठेवली. वाशिम येथील पाटणीचौक स्थित बाजारपेठ, सराफा लाईन येथे दसर्‍याच्या दिवशी ग्राहकांची एकच गर्दी झाली होती. गत तीन वर्षांंच्या इतिहासात यावर्षीच्या दसर्‍याची वाहन खरेदी ही विक्रम करून गेली. विविध प्रकारच्या वाहन विक्रीतून साडेचार ते पाच कोटींची उलाढाल झाल्याचा दावा शोरूम संचालकांनी केला. शहरातील एकट्या सोहन ऑटोबाईक्स शोरूममधून तब्बल ३२१ दुचाकींची विक्री झाल्याचे संचालक राम ठाकरे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले. गत तीन वर्षांंतील हा उच्चांक असल्याचेही ठाकरे म्हणाले.दसर्‍यानिमित्त कपडे खरेदी करण्यासाठी विविध दुकानांमध्ये झुंबड उडाली होती. रेडिमेड कपड्यांनाच मागणी होती. रेडिमेड कपड्यांसोबतच विविध पॅटर्नच्या साड्याही दसर्‍यानिमित्त बाजारपेठेत आल्या आहेत. वेगवेगळ्या पॅटर्नच्या साड्यांना महिला वर्गातून मोठी पसंती असल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले. कापड बाजारातून ५0 ते ५५ लाखांची उलाढाल झाल्याचा दावा कापड व्यापार्‍यांनी केला.इलेक्ट्रॉनिक्स बाजारातही एलईडी टीव्ही, संगणक, लॅपटॉप, मोबाईल, वॉशिंग मशीन, फ्रीज यासह अन्य वस्तूंची खरेदी ग्राहकांनी केली. इलेक्ट्रॉनिक्स बाजारात ४५ ते ५0 लाखांच्या दरम्यान उलाढाल झाल्याचे सांगितले जाते. यावर्षी सराफा बाजारात फारशी तेजी नसल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष उकळकर यांनी सांगितले.विविध वस्तूंच्या खरेदीवर विविध आकर्षक योजना जाहीर होत्या. तसेच विविध अर्थसहाय्य कंपन्यांच्या सुलभ हप्त्यांचीही योजना असल्याने बाजारपेठेतील उलाढाल वाढल्याचे व्यापार्‍यांकडून सांगितले जाते.