शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

बाजार समित्या बंद असल्याने शेतकºयांची परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 14:27 IST

वाशिम: लागोपाठ तीन दिवस सुट्या आल्याने जिल्ह्यातील बाजार समित्या बंद राहिल्या, परिणामी सणउत्सवाच्या तयारीसाठी शेतमाल विकणाºया शेतकºयांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.जिल्ह्यात यंदा अपुºया पावसामुळे पीक उत्पादनात घट आल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यातच शनिवार ३० सप्टेंबरपासून सोमवार २ आॅक्टोबरपर्यंत सुट्यांमुळे बहुतांश कृषी उत्पन्न बाजार ...

वाशिम: लागोपाठ तीन दिवस सुट्या आल्याने जिल्ह्यातील बाजार समित्या बंद राहिल्या, परिणामी सणउत्सवाच्या तयारीसाठी शेतमाल विकणाºया शेतकºयांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.

जिल्ह्यात यंदा अपुºया पावसामुळे पीक उत्पादनात घट आल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यातच शनिवार ३० सप्टेंबरपासून सोमवार २ आॅक्टोबरपर्यंत सुट्यांमुळे बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्या बंदच राहिल्या. अशात यंदाच्या खरीपात पीकलेला थोडाथोडका शेतमाल विकून आगामी सण, उत्सवांसह पुढच्या हंगामाची तयारी करणाºया शेतकºयांना अडचणींचा सामना करावा लागला. शनिवार ३० सप्टेंबर रोजी विजयादशमीच्या सणानिमित्त, तर रविवारी शासकीय सुटी आणि २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त शासकीय सुटी असल्याने बाजार समित्या आणि बँकांही बंद राहिल्या अशा परिस्थितीत शेतकºयांना रस्त्यावरील चिल्लर व्यापाºयांकडे कवडीमोल भावाने शेतमाल विकून आपल्या गरजा भागवाव्या लागल्या. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये व्यापाºयांकडून हमीभावाने खरेदीला खो दिला जात आहे. तथापि, बाजार समित्यांमध्ये लिलावात हमीभाव नाही, पण व्यापाºयांकडून लागणाºया बोलीमुळे साधारण बरे दाम शेतकºयांना मिळतात. आता बाजार समित्याच बंद राहिल्याने शेतकºयांना चिल्लर व्यापाºयांना त्यापेक्षाही खूप कमी भावांत शेतमाल विकावा लागल्याचे दिसून आले.