शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

शेतकरी प्रश्नावर २१ मार्च राेजी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:15 IST

मात्र शेतमालास योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी यांची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही. शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी मानाेरा तहसील कार्यालय ...

मात्र शेतमालास योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी यांची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही. शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी मानाेरा तहसील कार्यालय परिसरात २१ मार्च राेजी आंदाेलन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी नेते देवराव राठाेड यांनी दिली.

बाजार समितीत शेतकऱ्यांकडून शेकडा २ टक्के आडत घेतल्या जाते. तुरीचे भाव ६,००० रुपये आहे तर एक क्विंटल तुरीवर १२० रु. आडत आणि २० रुपये इतर खर्च असे १४० रुपये घेतल्या जातात. ही आडत न कापता आडत म्हणून माल घेणारा व्यापारी दलालास शेकडा ५० पैसे प्रमाणे देईल असा राज्य सरकारचा निर्णय आहे. तर एका पोत्यावर दलालास ३० रुपये देतील,तरी ३००० रोज मिळेल.

मात्र वाशिम जिल्ह्यात शेलू बाजार, वाशिम, मालेगाव,

कारंजा या सहकारी बाजार समितीत आडत घेतली जात नाही. तर मानोरा येथील खासगी बाजारात आडत न कापता नगद पैसे दिले जाते.

मात्र मानोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतच आडत का घेतली जाते असा सवाल शेतकरी नेते देवराव राठोड यांनी केला.

याकडे जिल्हा उपनिबंधक यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. कर्जमाफी बाबत असेच आहे . मार्च महिना संपायला आला, राज्य सरकारने कर्जमाफी केली आहे. मात्र रोजंदारीवरील सोसायटी सचिव यांनी चुकीची माहिती पुरविल्याने अनेक शेतकऱ्याची कर्ज प्रकरणे जिल्हाधिकारी यांचेकडे प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांकडून लेखी हमी न घेता परस्पर अर्ज लिहून पुनर्गठन केले . कर्जमाफीत कमी हप्ते टाकून कर्ज रक्कम कमी दाखविली आहे. काही शेतकऱ्यांना कर्ज काढल्याचे ही माहीत नाही. कर्जमाफी २ लाख पर्यंत आहे तर मुद्दल व्याज दोन लाखाला का नाही शासन आदेशाप्रमाणे कर्जमाफी धोरण योग्य आहे. मात्र सोसायटी सचिव व शेतकरी यांना मानसिक त्रास देत आहे, असा आरोप राठोड यांनी केला.

भाजीपाला पीक आडत सुद्धा बंद केली पाहिजे. अशी मागणी मानोरा -कारंजा शेतकरी संघर्ष समितीचे देवराव राठोड यांनी केली आहे. याकरिता मानोरा तहसील कार्यालयावर २१ मार्च आंदोलन केले जाईल. तरी शेतकरी यांनी सहभागी व्हावे असे आवाहन

कारंजा - मानोरा शेतकरी

संघर्ष समितीचे देवराव राठोड कारखेडकर, गजानन राठोड, डॉ. संजय रोठे, प्रा.जय चव्हाण , मनोज खडसे, विवेक ठाकरे, मुंगसिराम उपाधे, भानुदास जाधव यांनी केले आहे.