शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी प्रश्नावर २१ मार्च राेजी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:15 IST

मात्र शेतमालास योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी यांची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही. शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी मानाेरा तहसील कार्यालय ...

मात्र शेतमालास योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी यांची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही. शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी मानाेरा तहसील कार्यालय परिसरात २१ मार्च राेजी आंदाेलन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी नेते देवराव राठाेड यांनी दिली.

बाजार समितीत शेतकऱ्यांकडून शेकडा २ टक्के आडत घेतल्या जाते. तुरीचे भाव ६,००० रुपये आहे तर एक क्विंटल तुरीवर १२० रु. आडत आणि २० रुपये इतर खर्च असे १४० रुपये घेतल्या जातात. ही आडत न कापता आडत म्हणून माल घेणारा व्यापारी दलालास शेकडा ५० पैसे प्रमाणे देईल असा राज्य सरकारचा निर्णय आहे. तर एका पोत्यावर दलालास ३० रुपये देतील,तरी ३००० रोज मिळेल.

मात्र वाशिम जिल्ह्यात शेलू बाजार, वाशिम, मालेगाव,

कारंजा या सहकारी बाजार समितीत आडत घेतली जात नाही. तर मानोरा येथील खासगी बाजारात आडत न कापता नगद पैसे दिले जाते.

मात्र मानोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतच आडत का घेतली जाते असा सवाल शेतकरी नेते देवराव राठोड यांनी केला.

याकडे जिल्हा उपनिबंधक यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. कर्जमाफी बाबत असेच आहे . मार्च महिना संपायला आला, राज्य सरकारने कर्जमाफी केली आहे. मात्र रोजंदारीवरील सोसायटी सचिव यांनी चुकीची माहिती पुरविल्याने अनेक शेतकऱ्याची कर्ज प्रकरणे जिल्हाधिकारी यांचेकडे प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांकडून लेखी हमी न घेता परस्पर अर्ज लिहून पुनर्गठन केले . कर्जमाफीत कमी हप्ते टाकून कर्ज रक्कम कमी दाखविली आहे. काही शेतकऱ्यांना कर्ज काढल्याचे ही माहीत नाही. कर्जमाफी २ लाख पर्यंत आहे तर मुद्दल व्याज दोन लाखाला का नाही शासन आदेशाप्रमाणे कर्जमाफी धोरण योग्य आहे. मात्र सोसायटी सचिव व शेतकरी यांना मानसिक त्रास देत आहे, असा आरोप राठोड यांनी केला.

भाजीपाला पीक आडत सुद्धा बंद केली पाहिजे. अशी मागणी मानोरा -कारंजा शेतकरी संघर्ष समितीचे देवराव राठोड यांनी केली आहे. याकरिता मानोरा तहसील कार्यालयावर २१ मार्च आंदोलन केले जाईल. तरी शेतकरी यांनी सहभागी व्हावे असे आवाहन

कारंजा - मानोरा शेतकरी

संघर्ष समितीचे देवराव राठोड कारखेडकर, गजानन राठोड, डॉ. संजय रोठे, प्रा.जय चव्हाण , मनोज खडसे, विवेक ठाकरे, मुंगसिराम उपाधे, भानुदास जाधव यांनी केले आहे.