शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृहाच्या इमारती बदलण्याची हालचाल

By admin | Updated: June 28, 2016 02:42 IST

सामाजिक न्याय विभागाने काढली सूचना; ‘लोकमत’च्या वृत्तांची दखल.

वाशिम : कारंजा आणि वाशिम येथे चालविल्या जाणार्‍या भाड्याच्या इमारतींमधील शासकीय वसतिगृहांमध्ये मूलभूत सुविधा पुरविल्या जात नसल्याबाबतचे प्रकरण ह्यलोकमतह्णने उचलून धरले. त्याची वरिष्ठ पातळीवरून दखल घेण्यात आल्याने सामाजिक न्याय विभाग चांगलाच हादरला असून, दोन्ही ठिकाणच्या इमारती बदलण्याची हालचाल सध्या जोरात सुरू झाल्याचे दिसून येत आहे. सामाजिक न्याय विभागांतर्गत वाशिम शहरात अनंत व्यंकटराव मुसळे यांच्या मालकीच्या इमारतीत वसतिगृह चालविले जाते. दरमहा २७ हजार ३५0 रुपये भाडे असलेली ही इमारत मात्र ७६ विद्यार्थ्यांच्या तुलनेत अगदीच अपुरी पडत असून, इतर सुविधांनाही याठिकाणी सपशेल कोलदांडा देण्यात आला. पलंग, गाद्यांची दुरवस्था होण्यासोबतच गेल्या अनेक वर्षांपासून इमारतींमधील खोल्यांची रंगरंगोटी झालेली नाही. परिणामी, वसतिगृहात वास्तव्य करणार्‍या विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. जिल्ह्यातील कारंजा येथे दरमहा १७ हजार रुपये भाडे असलेल्या वसतिगृहाच्या इमारतीतही विद्यार्थ्यांना अपेक्षित सुविधा मिळत नाहीत. यासंदर्भात लोकमतने २३ जूनच्या अंकात स्टिंग ऑपरेशन प्रकाशित करून हे प्रकरण चव्हाट्यावर आणले. त्याची सामाजिक न्याय विभागाचे अमरावती येथील उपसंचालक आणि वाशिमचे जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी तडकाफडकी दखल घेऊन याप्रकरणी सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्तांना दिले. दरम्यान, विद्यार्थ्यांना सुविधा पुरविण्यास अपयशी ठरलेल्या दोन्ही ठिकाणच्या इमारती बदलण्याचा निर्णय झाला असून, यासंदर्भात सामाजिक न्याय विभागाने २७ जून रोजी वाशिम आणि कारंजा येथे वसतिगृहांकरिता सर्व सुविधांयुक्त इमारती भाडेतत्त्वावर मिळण्याबाबत सूचना काढली आहे. केवळ 'लोकमत'च्या सलगच्या पाठपुराव्यामुळे वसतिगृहाच्या इमारती बदलण्याचा हा प्रश्न मार्गी लागल्याने जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.