शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जिल्हय़ात साक्षरतेचा टक्का वाढतोय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 01:27 IST

वाशिम : जिल्ह्यातील साक्षरतेचा टक्का वाढला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. २00१ मध्ये असलेला ७३.४ चा आकडा २0१६ मध्ये ८६ टक्क्यांच्यावर पोहोचला आहे.

ठळक मुद्देसाक्षरता दिन विशेषमहिलांची ‘साक्षरता’ वाढली! 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील साक्षरतेचा टक्का वाढला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. २00१ मध्ये असलेला ७३.४ चा आकडा २0१६ मध्ये ८६ टक्क्यांच्यावर पोहोचला आहे.जनतेत शिक्षणाबाबत जागरूकता निर्माण करून लिहिण्या-वाचण्याचे महत्त्व पटवून देणे, स्वत:चे अधिकार कळावे, तसेच त्यांच्यात आत्मविश्‍वास निर्माण व्हावा, या उद्देशाने युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून ८ सप्टेंबर रोजी जगभरात साक्षरता दिवस साजरा करण्यात येतो. कोणत्याही देशाची साक्षरता ही त्या देशाच्या विकासाचा पाया असतो. साक्षरतेचे प्रमाण वाढवून देशाचा विकास साधण्यासाठी सरकारच्यावतीने विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतात. साक्षरता दिवसाच्या निमित्ताने वाशिम जिल्हय़ातील साक्षरतेचे प्रमाण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता जिल्हय़ातील साक्षरतेचे प्रमाण  वाढत असल्याचे दिसून येते. २00१ ते २0१६ या कालावधीत जिल्हय़ाच्या साक्षरता प्रमाणात वाढ झाली आहे. वाशिम तालुक्यात २00१ मध्ये साक्षरतेचे प्रमाण ७२.४४ होते, तर २0११ मध्ये हेच प्रमाण ८१. ९१ टक्के झाले. २0१६ मध्ये हेच प्रमाण ८३.४0 टक्के झाले.  रिसोड तालुक्यामध्ये २00१ ला साक्षरतेचे प्रमाण ७१.0२ होते. यामध्ये २0११ पर्यंतच्या कालावधीत या तालुक्यातील साक्षरता ८0.0६ टक्क्यांवर आली.  २0१६ मध्ये ८२.५0 टक्के झाली. मालेगाव शहरात २00१ मध्ये साक्षरतेचे प्रमाण ७0.२७ होते, तर २0११ पर्यंत हे प्रमाण ८0.९४ वर आणि २0१६ मध्ये ८२ टक्क्यांच्यावर आले. मानोरा तालुक्यात २00१ ला ७0.१२, असे साक्षरतेचे प्रमाण होते. त्यामध्ये २0११ पर्यंत ७७.९२ टक्के आणि २0१६ मध्ये ७९ टक्के अशी वाढ झाल्याचे दिसून येते. २00१ मध्ये महिलांची साक्षरता ६0.0६ अशी होती. २0१६ मध्ये ७६.0२ टक्के अशी वाढ झाली.