शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

नुकसानीच्या यादीतून गारपीटग्रस्तांना डावलले

By admin | Updated: July 4, 2014 00:05 IST

गारपिटीत नुकसान यादीतून जवळपास ४0 शेतकर्‍यांना हेतुपरस्पर वगळल्यामुळे संतप्त शेतकर्‍यांनी कार्यवाहीचे निवेदन दिले.

आसेगाव: नांदगाव येथील शेतकर्‍यांना फेब्रुवारी मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीत नुकसान यादीतून जवळपास ४0 शेतकर्‍यांना हेतुपरस्पर तलाठी मनवर कृषी सहाय्यक उईके वगळल्यामुळे संतप्त नांदगाव येथील शेतकर्‍यांनी तहसिलदार अरखराव यांना संबंधितावर शिस्तभंगाची कार्यवाहीचे निवेदन दिले.सदर निवेदनात ज्यांच्या शेतामध्ये कोणतेही ओलीत नव्हते अशा लोकांची नावे यादीमध्ये आहेत परंतु जि खर्‍या गारपीटग्रस्त शेतकर्‍यांची नापवे सदर यादीमधून वगळण्यात आली आहेत गारपिटग्रस्त शेतकर्‍यांच्या शेतामध्ये कोणताही अधिकारी सर्व पंचनामा करण्याकरिता आतापर्यंत आलेले नाहीत सदर सर्वे पचंनामा अधिकार्‍यांनी घरी बसून करण्यात आले आहेत ज्या अधिकार्‍यांनी खोटे सर्वे पंचनामे केले त्यांच्यावर आपण कडक कायदेशिर कार्यवही करावी गारपिटीचे नुकसान मिळाले नाही तर संपूर्ण गावातील शेतकरी आंदोलात्क पवित्रा घेवून येत्या काही दिवसात आमरण उपोषण करणार असल्याचे नमुद केले यावेळी गावातील पांडूरंग ठाकरे, राजपाल खडसे, नंदलाल ठाकरे, कडूजी वर्‍हाडे, सिताराम सानप, नामदेव सानप इत्यादीसह शेकडो शेतकर्‍यांनी तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.