शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

१00 गावांतील शेतक-यांमध्ये भूमिसुधार जनजागृती

By admin | Updated: May 15, 2015 23:09 IST

सुर्योदय भूमिसुधार अभियान; २३ गावांमध्ये जनजागृती पूर्ण.

वाशिम : राष्ट्रसंत भय्युजी महाराजांच्या प्रेरणेने श्री सद्गगुरु दत्त धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्ट इंदौर आणि सुर्योदय परिवार वाशिम यांचे संयुक्त विद्यमाने वाशीम, मालेगांव आणि रिसोड तालुक्यातील १00 गावांमध्ये सुर्योदय भूमिसुधार अभियानाच्या माध्यमातून शेतकर्‍यांमध्ये जनजागृ ती करण्यात येत आहे. २ मे २0१५ पासून सुरु झालेल्या या अभियानामध्ये आतापर्यत रिठद, येवती, आसेगांव पेन, वनोजा, हिवरापेन, किनखेडा, कवठा, चिखली, तिवळी, वसारी, चिवरा, जांभरुण, सोनखास, लोणी, चाकोली, भर जहांगीर, सवड, तांदळी, कोयाळी, लिंगा, देगावं, वाडी रायताळ, मोहजा या गावांमध्ये हे अभियान राबविण्यात आले. शेतकर्‍यांनी आपली पारंपारीक शेती करुन जमिनीची सुपिकता कायम ठेवण्यासाठी रासायनिक खत आणि विषारी औषधांच्या फवारण्या न करता सेंद्रीय खत आणि जैविक तंत्नज्ञानाचा वापर करुन जमिनीतील पिकांसाठी पोषक असणार्‍या जिवाणूंची संख्या वाढविण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचबरोबर वृक्षसंवर्धन, पशुपालन, गांडुळखत, हिवरळीचे खत, पालापाचोळ्या पासुन खत तयार करुन जमिनीची पत सुधारणे, व्यसनमुक्ती, आदर्श गावाची निमिर्ती करण्यासाठी विविध विषयावर शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जनकल्याणासाठी राबवित असलेल्या योजनांची माहिती गावकर्‍यांना देण्यात येत आहे. या अभियानामध्ये कृषितज्ञ वल्लभ पाठक, राजेंद्र महाराज शास्त्नी, संतोष नायक, भाऊराव पाटील, प्रशांत देशमुख, सुगदेव सुरदुसे , सुर्योदय परिवाराचे सदस्य परिश्रम घेत आहेत.