शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
3
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
4
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
5
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
6
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
7
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
8
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
9
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
10
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
11
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
12
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
13
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
14
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
15
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
16
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
17
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
18
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
19
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
20
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या

१00 गावांतील शेतक-यांमध्ये भूमिसुधार जनजागृती

By admin | Updated: May 15, 2015 23:09 IST

सुर्योदय भूमिसुधार अभियान; २३ गावांमध्ये जनजागृती पूर्ण.

वाशिम : राष्ट्रसंत भय्युजी महाराजांच्या प्रेरणेने श्री सद्गगुरु दत्त धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्ट इंदौर आणि सुर्योदय परिवार वाशिम यांचे संयुक्त विद्यमाने वाशीम, मालेगांव आणि रिसोड तालुक्यातील १00 गावांमध्ये सुर्योदय भूमिसुधार अभियानाच्या माध्यमातून शेतकर्‍यांमध्ये जनजागृ ती करण्यात येत आहे. २ मे २0१५ पासून सुरु झालेल्या या अभियानामध्ये आतापर्यत रिठद, येवती, आसेगांव पेन, वनोजा, हिवरापेन, किनखेडा, कवठा, चिखली, तिवळी, वसारी, चिवरा, जांभरुण, सोनखास, लोणी, चाकोली, भर जहांगीर, सवड, तांदळी, कोयाळी, लिंगा, देगावं, वाडी रायताळ, मोहजा या गावांमध्ये हे अभियान राबविण्यात आले. शेतकर्‍यांनी आपली पारंपारीक शेती करुन जमिनीची सुपिकता कायम ठेवण्यासाठी रासायनिक खत आणि विषारी औषधांच्या फवारण्या न करता सेंद्रीय खत आणि जैविक तंत्नज्ञानाचा वापर करुन जमिनीतील पिकांसाठी पोषक असणार्‍या जिवाणूंची संख्या वाढविण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचबरोबर वृक्षसंवर्धन, पशुपालन, गांडुळखत, हिवरळीचे खत, पालापाचोळ्या पासुन खत तयार करुन जमिनीची पत सुधारणे, व्यसनमुक्ती, आदर्श गावाची निमिर्ती करण्यासाठी विविध विषयावर शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जनकल्याणासाठी राबवित असलेल्या योजनांची माहिती गावकर्‍यांना देण्यात येत आहे. या अभियानामध्ये कृषितज्ञ वल्लभ पाठक, राजेंद्र महाराज शास्त्नी, संतोष नायक, भाऊराव पाटील, प्रशांत देशमुख, सुगदेव सुरदुसे , सुर्योदय परिवाराचे सदस्य परिश्रम घेत आहेत.