शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

अनेक बाबींचा अर्थसंकल्पात अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:40 IST

रिसाेड : राज्याचे अर्थसंकल्पात महात्मा फुले कर्ज माफी योजनेत एकोणविस हजार कोटी रूपये वाटप केल्याचे सांगीतले. पंरतु पात्र ...

रिसाेड : राज्याचे अर्थसंकल्पात महात्मा फुले कर्ज माफी योजनेत एकोणविस हजार कोटी रूपये वाटप केल्याचे सांगीतले. पंरतु पात्र असतानाही कर्ज माफीपासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला मिळणार कि नाही. या बाबतीत मात्र अर्थमंत्र्यानी मौन पाळले. यासह अनेक बाबी अर्थसंकल्पात नसल्याचे मत भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी व्यक्त केले.

अवैध उत्खनन थांबविण्याची मागणी

शेलुबाजार : शेलूबाजारकडे जाणाऱ्या रस्त्यावर मुरूम या गौणखनिजाची खदान आहे. महसूल विभागाच्या ताब्यातील या जमिनीतून अवैधरीत्या उत्खनन केले जात आहे.हे थांबविण्यात यावे अशी मागणी या भागातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

ग्रामीण भागांत पाणीटंचाईच्या झळा

अनसिंग : जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढू लागला असतानाच ग्रामीण भागांत पाणीटंचाईच्या झळा सुरू झाल्या आहेत. सहाही तालुक्यात मिळून २५पेक्षा अधिक गावात पाणीटंचाई जाणवत असल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे.

खरीप हंगामासाठी माहितीचे संकलन

ताेंडगाव : आगामी खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून नियोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून कर्ज वितरण, वीज जोडणीच्या संख्येसह इतर माहितीचे संकलन केले जात आहे.

कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन

वाशिम :कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आसपासच्या जिल्ह्यात रुग्णांची होत असलेली वाढ लक्षात घेता गेल्या काही दिवसांत जिल्ह्याबाहेर प्रवास केलेल्या, विशेषत: ज्या भागामध्ये संसर्ग अधिक आहे, अशा भागात प्रवास करून आलेल्या सर्व नागरिकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी केले आहेत.

रोहयो घोटाळ्याच्या तपासाकडे दुर्लक्ष

मालेगाव : तालुक्यातील मारसूळ येथे रोहयोच्या कामात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी १४ आरोपींवर गुन्हे दाखल झाले; मात्र या प्रकरणाचा तपास अत्यंत संथगतीने सुरू असून, बहुतांश आरोपी अद्याप हाती लागलेले नाहीत.

मानोऱ्यात वाढताहेत काेराेना बाधित

वाशिम: मानोरा तालुक्यात कोरोना संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. त्यात मानोरा शहरासह तालुक्यातील झपाटयाने काेराेना बाधितांची संख्या वाढत आहे. प्रशासनातर्फे तालुकयातील बहुतांश गावात आराेग्य तपासणी करण्यात येत आहेे. सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतिने नागरिकांना करण्यात येत आहे.