शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

खरीप हंगामाच्या पेरणीची मानोरा तालुक्यात लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:26 IST

तालुका कृषी विभाग, भारतीय हवामान पूर्वानुमान केंद्र भारत सरकार नागपूर तथा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी केलेल्या ...

तालुका कृषी विभाग, भारतीय हवामान पूर्वानुमान केंद्र भारत सरकार नागपूर तथा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी केलेल्या आवाहनानुसार ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस पडल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली आहे. तालुक्यातील शेती कसताना शेतकऱ्यांनी पारंपरिक व आधुनिक पद्धतीचा अवलंब पेरणीसाठी करण्यात येत असल्याचे दिसत आहे. अनेक गावांत ट्रॅक्टरच्या आधारे शेतकरी पेरणी करीत आहेत, तर काही शेतकरी त्यांच्याकडे असलेल्या बैलांचा आधार खरीप पेरणीसाठी घेत असल्याचेही निदर्शनास येत आहे. थोडाही पाऊस झाल्यास शेतात ओलावा वाढल्याने चिखलात ट्रॅक्टरने पेरणी करणे अवघड जाते, तर अशा वेळी बैलांकडून पेरणी सहज शक्य असल्याचे मत चिखली येथील शेतकरी नीलेश राठोड यांनी व्यक्त केले.

----------------------------

घरगुती बियाण्यांवर शेतकऱ्यांचा भर

मागील वर्षी बनावट बियाण्यांचा फटका असंख्य शेतकऱ्यांना बसला. यावर्षी बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उत्पादित शेतमालातूनच बियाणे पेरणीसाठी राखून ठेवले असून, तालुका कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार या घरगुती बियाण्यांची पेरणी करण्यापूर्वी उगवण क्षमता तपासून घेतली आहे, तर बियाण्यांची खरेदी करतानाही अधिकृत बियाणे विक्रेत्यांकडून आणि आपल्याला आवश्यक आहे त्या कंपन्यांचे प्रमाणित बियाणे पेरणीसाठी शेतकऱ्यांनी खरेदी केले आहे.