शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

कास्तकारांची वाशिम जिल्हाकचेरीवर धाव

By admin | Updated: June 6, 2014 00:33 IST

शासनाचा आदेश असताना बँकांचा कर्ज पुनर्गठणास नकार

वाशिम: गारपीट ग्रस्त शेतकर्‍यांचे कर्जाचे पूर्णगठण करण्याचा शासन आदेश असतांना सुध्दा अद्यापपर्यंत सर्वच बँकेनी पनर्गाठण करण्यास नकार दिल्यामुळे सर्वच भागातील शे तकर्‍यांनी जिल्हा कचेरीवर धाव घेवून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले.फेब्रुवारी मार्च २0१४ मध्ये झालेल्या गारपीठीमुळे शेतकर्‍यांच्या हातून रब्बी पिके गेली त्यामुळे शेतकर्‍यांना आधार देण्यासाठी सक्तीची कर्ज वसुली करण्यास मनाई करुन शासनाने शेतकर्‍यांच्या कर्जाचे पुर्नगठण करण्याचे बँकांना आदेश दिले मात्र प्रत्यक्षात एकाही बँकेने एकाही शेतकर्‍यांचे पुर्नगठण न केले नाही. त्यामुळे शिष्टमंडळाने थेट जिल्हाधिकारी कुळकर्णी यांचे भेट घेवून कर्ज पुर्नगठणाची मागणी केली. शासनाचे स्पष्ट आदेश असतांना बँका शेतकर्‍यांना मदत करीत नसल्याचे त्यांनी आश्‍चर्य व्यक्त करुन जिल्हा उपनिबंधकांना सदर प्रश्न सोडविण्याच्या तोंडी सुचना केल्या मात्र पेरणीची वेळ जवळ येत असून बियाणे व खताची व्यवस्था नाही .सोमवार दि.९ जून पर्यंत कर्जाचे पूर्नगठण करुन कर्ज वाटप न केल्यास प्रथम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या रिसोड तालुक्यातील सर्व शाखांना कुलुप लावण्याचे आंदोलन करणार असल्याचे शेतकर्‍यांनी म्हटले आहे.