शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

कास्तकारांची वाशिम जिल्हाकचेरीवर धाव

By admin | Updated: June 6, 2014 00:33 IST

शासनाचा आदेश असताना बँकांचा कर्ज पुनर्गठणास नकार

वाशिम: गारपीट ग्रस्त शेतकर्‍यांचे कर्जाचे पूर्णगठण करण्याचा शासन आदेश असतांना सुध्दा अद्यापपर्यंत सर्वच बँकेनी पनर्गाठण करण्यास नकार दिल्यामुळे सर्वच भागातील शे तकर्‍यांनी जिल्हा कचेरीवर धाव घेवून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले.फेब्रुवारी मार्च २0१४ मध्ये झालेल्या गारपीठीमुळे शेतकर्‍यांच्या हातून रब्बी पिके गेली त्यामुळे शेतकर्‍यांना आधार देण्यासाठी सक्तीची कर्ज वसुली करण्यास मनाई करुन शासनाने शेतकर्‍यांच्या कर्जाचे पुर्नगठण करण्याचे बँकांना आदेश दिले मात्र प्रत्यक्षात एकाही बँकेने एकाही शेतकर्‍यांचे पुर्नगठण न केले नाही. त्यामुळे शिष्टमंडळाने थेट जिल्हाधिकारी कुळकर्णी यांचे भेट घेवून कर्ज पुर्नगठणाची मागणी केली. शासनाचे स्पष्ट आदेश असतांना बँका शेतकर्‍यांना मदत करीत नसल्याचे त्यांनी आश्‍चर्य व्यक्त करुन जिल्हा उपनिबंधकांना सदर प्रश्न सोडविण्याच्या तोंडी सुचना केल्या मात्र पेरणीची वेळ जवळ येत असून बियाणे व खताची व्यवस्था नाही .सोमवार दि.९ जून पर्यंत कर्जाचे पूर्नगठण करुन कर्ज वाटप न केल्यास प्रथम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या रिसोड तालुक्यातील सर्व शाखांना कुलुप लावण्याचे आंदोलन करणार असल्याचे शेतकर्‍यांनी म्हटले आहे.