शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

वाशिम जिल्ह्यात कारंजाचा कुणाल सोळंके प्रथम

By admin | Updated: June 7, 2016 07:43 IST

जिल्ह्याचा निकाल ८८.७२ टक्के, अमरावती विभागात द्वितीय.

वाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २0१६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत वाशिम जिल्ह्याने गतवर्षीची टक्केवारी व अमरावती विभागातील क्रमांक यंदाही कायम ठेवण्यात यश मिळविले. जिल्ह्याचा निकाल ८८.७२ टक्के लागला असून, अमरावती विभागात द्वितीय क्रमांक मिळविला आहे. गतवर्षी जिल्ह्याचा निकाल ८९.0४ टक्के होते. जिल्ह्यात कारंजा येथील कुणाल सोळंके याने ९८.६0 टक्के गुण घेऊन प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. जिल्हय़ात यावर्षी दहावीच्या परीक्षेसाठी २0 हजार ९८२ नियमित विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती; त्यापैकी २0 हजार ९३८ विद्यार्थी परीक्षेला बसले असून, १८ हजार ५७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची निकालाची टक्केवारी ८८.७२ एवढी आहे. या उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ५१३५ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत, ७९४९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ४७९२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर उर्वरित ७00 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत आले आहेत.उत्तीर्ण १८ हजार ५७६ विद्यार्थ्यांमध्ये १0२७६ मुले व ८३00 मुली आहेत. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८६.९४, तर मुलींची टक्केवारी ९१.0२ अशी आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही मुलींनी निकालात मुलांपेक्षा जास्त टक्केवारी मिळवित बाजी मारली आहे. रिसोड तालुक्याचा सर्वात जास्त निकाल लागला आहे. रिसोड तालुका ९0.७0, मानोरा तालुका ८९.६४, कारंजा ८९.१८, वाशिम ८८.४२, मंगरुळपीर ८७.६१, मालेगाव ८५.९३ टक्के निकाल लागला आहे.