शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
4
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
5
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
6
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
7
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
8
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
9
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
10
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
11
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...
12
Team India Sponsor Deal : टीम इंडियाला पहिला स्पॉन्सर कधी मिळाला? कसा वाढत गेला कमाईचा आकडा?
13
विपिन रात्रभर डिस्कोला जायचा अन्...; निक्की मर्डर केसमध्ये 'मिस्ट्री गर्ल'ची एन्ट्री
14
गोविंदा आणि सुनीता आहुजाच्या घटस्फोटाच्या वृत्तांवर लेक टीनाने सोडलं मौन, म्हणाली - "स्वतःला या कुटुंबाचा..."
15
Dream11चं 'पॅक-अप'; आता टीम इंडियाचा नवा स्पॉन्सर कोण? 'या' बड्या कंपन्यांची नावे चर्चेत
16
Nikki Murder Case : फक्त हुंडा नाही तर रील, पार्लरवरुनही झालेली भांडणं; निक्की हत्याप्रकरणात धक्कादायक खुलासा
17
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
18
गणेश चतुर्थी २०२५: युट्यूब, फेसबुक Live, रेकॉर्डेड गणपती पूजन पुण्य देते का? पूजा सफल होते?
19
PM मोदी उद्या करणार उद्घाटन; Maruti च्या पहिल्या EV कारची शंभरहून अधिक देशात निर्यात
20
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला

ओबीसी आरक्षणासाठी कारंजा काँग्रेस आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:26 IST

निवेदनात असे नमूद आहे की, तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी व मा. नरसिंह राव यांनी १९९०मध्ये कलम ७३ ...

निवेदनात असे नमूद आहे की, तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी व मा. नरसिंह राव यांनी १९९०मध्ये कलम ७३ व ७४ मध्ये दुरुस्ती करून ओबीसींना राजकीय आरक्षण दिले, तर सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ओबीसींची आकडेवारी मागितली होतील; परंतु केंद्र व राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केले. देशातील सामाजिक न्याय संपविण्याचे कटकारस्थान केंद्रातील भाजप सरकार करीत आहे. त्यामुळे काँग्रेसने दिलेले ओबीसीचे राजकीय आरक्षण टिकवून रहावे यासाठी घटना दुरुस्ती केली. परंतु सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत.

ओबीसींचे आरक्षण कायम राहावे याकरिता तहसीलदार यांना २६ जून रोजी निवेदन देण्यात येत आले.

वरील विषयाचा लवकरात लवकर विचार व्हावा, केंद्र सरकारने ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवावे अन्यथा काँग्रेस पक्ष यापुढेही तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य मीनाबाई भोने, जिल्हा काँग्रेस प्रवक्ता दिलीप भोजराज, कारंजा तालुकाध्यक्ष रमेश पाटील लांडकर, जिल्हा सचिव राजाभाऊ डोणगावकर, युसूफ जटावाले, फारूख अली माजी शहर अध्यक्ष, मनीष भेलांडे, ॲड. वैभव लाहोटी, विठ्ठलराव लाड, संतोष वानखडे, हरिओम धुरजळ, योगेंद्र खंदारे, प्रदीप वानखडे, रामदास भोणे, अब्दुल वाहिद अब्दुल गफार, नितीन, संजय डाखोरे आदी काँग्रेस नागरिक उपस्थित होते.