शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

काजळेश्वरची कलिंगडे कोलकात्याच्या बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:16 IST

काजळेश्वर येथील प्रगतिशील शेतकरी दिगांबर यांनी डिसेंबर २०२० अखेर त्यांच्या शेतजमिनीपैकी दीड एकर क्षेत्रात कृषी विभागाच्या ‘विकेल ते पिकेल’ ...

काजळेश्वर येथील प्रगतिशील शेतकरी दिगांबर यांनी डिसेंबर २०२० अखेर त्यांच्या शेतजमिनीपैकी दीड एकर क्षेत्रात कृषी विभागाच्या ‘विकेल ते पिकेल’ या धोरणांतर्गत टरबूज पिकाची लागवड केली. त्यांनी १२,५०० रोपांची लागवड केली होती. कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या दोन मुलांनी योग्य व्यवस्थापन केल्याने अवघ्या ७० दिवसांत त्यांना दीड एकरातून ५० टन टरबुजाचे उत्पादन झाले. टरबुजाचा दर्जा आणि आकार चांगला असल्याने कोलकात्याच्या व्यापाऱ्यांकडून या टरबुजाला मागणी आली. त्यांच्याकडून चांगला दरही मिळाल्याने डिगांबर उपाध्ये यांनी कोलकात्याच्या व्यापाऱ्यांना ही टरबुजे विकली. यातून त्यांना तीन लाख रुपये उत्पन्न मिळाले, तर एक लाख रुपये खर्च वजा जाता दोन लाखांचा निव्वळ नफा झाला आहे.

--------

कोट: ‘विकेल ते पिकेल’ धोरणानुसार दीड एकरात यंदा टरबुजाची शेती केली. त्यात यश आले. माझ्या दोन्ही मुलांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात परिश्रम घेत पिकाचे योग्य व्यवस्थापन केले. त्यामुळे ७० दिवसांत ५० टन टरबुजाचे उत्पादन झाले. पारंपरिक शेतीसोबत बागायती, फळशेतीचा आधार घेतल्यास शेतकरी समृद्ध होऊ शकतो.

- डिगांबर उपाध्ये,

शेतकरी, काजळेश्वर

------------

कोट : ‘विकेल ते पिकेल’ धोरणांतर्गत काजळेश्वरचे प्रगतिशील शेतकरी डिगांबर उपाध्ये यांनी त्यांच्याकडील शेतजमिनीपैकी दीड एकरावर टरबुजाची लागवड केली. योग्य व्यवस्थापन केल्यामुळे त्यांना ७० दिवसांत ५० टन टरबुजाचे उत्पादन झाले. ही टरबुजे कोलकात्याच्या बाजारात विकल्याने त्यांना निव्वळ दोन लाख रुपये नफाही झाला.

-संतोष वाळके,

तालुका कृषी अधिकारी, कारंजा