शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Janta Curfue : वाशिम जिल्ह्यात प्रतिसाद; बाजारपेठा बंद; रस्त्यांवर शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 11:49 IST

सार्वजनिक स्थळे निर्जन होतीच शिवाय जिल्हाभरातील मार्गावरही शुक शुकाट दिसून आला.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी २२ मार्च रोजी एक दिवस ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले होते. या आवाहनाला जिल्हाभरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वसाहती, बाजार, मुख्य चौक, सार्वजनिक स्थळे निर्जन होतीच शिवाय जिल्हाभरातील मार्गावरही शुक शुकाट दिसून आला. यादरम्यान, सर्वच मुख्य मार्गावर पोलिसांनी सज्ज राहून दक्षता घेतल्याचेही दिसले.जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक क्षेत्र एक दिवस बंद ठेवणे, हा प्रभावी उपाय ठरू शकतो. वैज्ञानिक दृष्टीकोणातून पाहिल्यास १४ तासांच्या कर्फ्यू विषाणू संक्रमणाच्या चक्रात एक ब्रेक ठरू शकतो. या कालावधित कोरोना विषाणूला नवे मानवी शरीर न मिळाल्यास वातावरणात पसरलेले कोरोना विषाणू नष्ट होऊ शकतात. रस्ते, कार्यालयाचे दरवाजे, रेलिंग लिफ्ट आदि आपोआपच निर्जंतूक होतील आणि अशा ठिकाणावर पडलेला विषाणू नष्ट होऊन या विषाणूच्या जीवनचक्रात बाधा निर्माण होईल आणि कोरोना विषाणूच्या संसर्गावर प्रभावी नियंत्रण मिळविणे शक्य होईल. ही बाब लक्षात घेऊनच एक दिवस जनता कर्फ्यू पाळणे अत्यावश्यक होते. त्यासाठीच पंतप्रधानांनी जनतेला जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. त्याला जिल्हाभरातील जनतेचा प्रतिसाद लाभलाच शिवाय विविध व्यवसाय क्षेत्रातही याचे काटेकोर पालन करण्यात आले. त्यामुळे नागपूर-औरंगाबाद, अमरावती-नांदेड, यवतमाळ-हिंगोली, अकोला-हिंगोली अकोला-आर्णी या महामार्गासह जिल्हाभरातील मार्गावर शुकशुकाट दिसला. यातील सर्वच मुख्य मार्गांसह शहरांतर्गतच्या मुख्य मार्गावरही पोलीस प्रशासनाने सज्ज राहून जनतेला जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले.

टॅग्स :washimवाशिम