शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

विहिरीत उडी घेऊन इसमाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:31 IST

ग्राम जांब (कारंजा) येथील धनराज सोमला जाधव हे शुक्रवारी ८ जानेवारीपासून बेपत्ता होते. त्यांना पत्नी, दोन मुले व दोन ...

ग्राम जांब (कारंजा) येथील धनराज सोमला जाधव हे शुक्रवारी ८ जानेवारीपासून बेपत्ता होते. त्यांना पत्नी, दोन मुले व दोन मुली आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते गावात एकटेच राहून उदरनिर्वाह करीत होते. जांब शेतशिवारातील धरणालगत असलेल्या अमित वानखडे यांच्या शेतातील विहिरीत सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन धंदरे यांनी तातडीने साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोलाम, मुरलीधर उगले, नितीन पाटील, भोयर पाटील व घुले यांना घटनास्थळी रवाना केले. मृतदेह कुजल्यामुळे उंबर्डा बाजार आरोग्य वर्धिनी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी एस. आर. नांदे तथा डॉ. आडे यांनी घटनास्थळीच मृतदेहाचे शवविच्छेदन केली. त्यानंतर घटनास्थळीच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी कारंजा ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.