शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

रिठद उपकेंद्रावरुन अनियमित विजपुरवठा

By admin | Updated: October 2, 2014 01:00 IST

गत ५ दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडीत

हिवरापेन : येथून जवळच असलेल्या रिठद येथे गत ५ दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडीत असल्याने ग्रामस्थांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.रिठद उपकेंद्रामधील हिवरापेन, पार्डी, येवता येथील कृषींपपधारक या प्रकारामुळे त्रस्त झाले आहेत. रिठद उपकेंद्रामधून या तिन्ही गावांना ५ ते ६ दिवस झाले लाईनच नाही. तीनही गावातील १00 शे तकरी रिठदला २९ सप्टेंबरला गेले असता उपअभियंता सांगळे हजर नव्हते, त्यावेळी गोरे भेटले असता तुमचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येईल असे आश्‍वासन दिले, परंतु दुसर्‍यादिवशी विद्युतपुरवठा जैसे थे च्या अवस्थेत आढळून आला. याच उपकेंद्रामध्ये काही गावांना १६ तास विद्युत पुरवठा सुरू आहे तर काही गावाना ३ ते ४ तास विद्युत पुरवठा होत आहे. एकाच उपकेंद्रामध्ये अशी तफावत दिसून येत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. भारनियमनाव्यतिरिक्त विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. विद्युत पुरवठा रात्रीच्यावेळी रात्र-रात्र भर सुरळीत राहत नसल्याने ग्रामस्थांना रात्र जागून काढावी लागत आहे. रात्रीच्यावेळी बिघाड झाल्यानंतर कोणीही विद्युत पुरवठा सुरळीत करण्यास येत नसल्याने ग्रामस्थांमध्ये विद्युत वितरण कंपनीविरूध्द रोष व्यक्त केल्या जात आहे.या प्रकारामुळे शेतकरी सुध्दा त्रस्त झाला आहे. एकीकडे सोयाबीनवरील रोग अनेक शेतावरील सोयाबीन पिवळया मॉझीक मुळे पुर्ण हा वाळत आहे.