शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
5
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
6
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
7
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
8
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
9
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
10
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
11
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
12
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
13
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
14
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
15
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
16
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
17
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
18
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
19
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
20
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 

कपाशी, सोयाबीनवर रोगांचे आक्रमण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 01:23 IST

सुलतानी संकटाने उद्ध्वस्त होत असलेल्या  शेतकरी आता कपाशी व सोयाबीनवर आलेल्या  रोगामुळे पार मोडून गेला आहे. या परिसरात झालेल्या  अल्प पावसामुळे कपाशीवर रसशोधक किडी  आदी  रोगांनी  आक्रमण केले आहे. सोयाबीनवर मोठय़ा  प्रमाणात अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे  सोयाबीन व  कपाशीच्या उत्पादनावर परिणाम व कपाशीच्या उत् पादनावर परिणाम होण्याची  भीती शेतकर्‍यांमध्ये  व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देशेतकर्‍यांमध्ये उत्पादन घटण्याची भीती कृषी विभागाच्या मार्गदर्शनापासून शेतकरी वंचित

लोकमत न्यूज नेटवर्क मानोरा : सुलतानी संकटाने उद्ध्वस्त होत असलेल्या  शेतकरी आता कपाशी व सोयाबीनवर आलेल्या  रोगामुळे पार मोडून गेला आहे. या परिसरात झालेल्या  अल्प पावसामुळे कपाशीवर रसशोधक किडी  आदी  रोगांनी  आक्रमण केले आहे. सोयाबीनवर मोठय़ा  प्रमाणात अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे  सोयाबीन व  कपाशीच्या उत्पादनावर परिणाम व कपाशीच्या उत् पादनावर परिणाम होण्याची  भीती शेतकर्‍यांमध्ये  व्यक्त केली जात आहे.दरम्यान, रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर संबंधित शे तकर्‍यांना कृषी विभागाकडून मार्गदर्शन होणे गरजेचे  असताना मात्र ते होत नसल्याच्या तक्रारी शे तकर्‍यांकडून होत आहे. या परिस्थितीत नेमके काय  करावे, या संभ्रमात शेतकरी आहे. यावर्षी  हवामान  खात्याने जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला होता;   मात्र हा अंदाज खोटा ठरवत पावसाने चांगलीच दडी  मारली.  अधूनमधून आलेल्या रिमझिम पावसाने  िपकांना जीवनदान मिळाले. पिकाची वाढही बरी  झाली; मात्र हवा तसा पाऊस न आल्याने जमिनीला  भेगा पडल्या होत्या तसेच जमिनीतील तापमानातही  मोठी वाढ झाली. परिणामी, सध्या फळधारणेच्या अवस्थेत असलेल्या  सोयाबीन व कपाशी या दोन्हीही पिकांवर विविध  रोगांनी आक्रमण केले आहे. कपाशीवर रसशोधक  किडी यांच्यासह आदी रोगांनी  आक्रमण केले आहे.  त्यामुळे त्याची पाने सुकू लागली आहे. तर  सोयाबीनच्या शेंगा अळ्या मोठय़ा प्रमाणावर फस्त  करत आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात  सापडला आहे. विशेष म्हणजे, सोयाबीनवर  फळधारणेच्या काळात  शक्यतो अळ्यांच्या प्रादुर्भाव  होत नाही; मात्र यंदा पहिल्यांदाच अशा स्थितीत  अळ्याचे अतिक्रमण झाले आहे. यासंदर्भात कृषी  विभागाशी शेतकर्‍यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न  केला; मात्र त्यांना ‘रिस्पॉन्स’ मिळाला नाही.

कृषी केंद्रांकडून शेतकर्‍यांची लूटएकीकडे पिकांवर रोगाच्या आक्रमणाने शेतकरी ह तबल झाला असताना त्यांच्या आशिक्षितपणाचा  फायदा घेत कृषी विकेत्यांकडून शेतकर्‍यांची लूट  केली जात आहे. अनेक शेतकर्‍यांना पिकांवरील  कीड रोग व त्यावरील उपाय. या गोष्टीची माहिती  नसते, त्यामुळे ते संभ्रमात असतात. कृषी  विभागाकडूनही पाहिजे तसे मार्गदर्शन मिळत नाही.  अशा परिस्थितीत कृषी विक्रेेते कोणतीही औषधे शे तकर्‍यांच्या माथी मारत आहेत.

कृषी अधिकार्‍यांचा ‘नो रिस्पॉन्स’हाताशी आलेल्या पिकावर रसशोधक किडी,  मिलीबग आदी रोगामुळे कपाशीच्या झाडाचा श्‍वास  कोंडला जात आहे. याबाबत तालुका कृषी अधिकारी  समाधान पडधान यांना फोन केला असता, त्यांनी रिस् पॉन्स न देता फोन कट केला, ही त्यांची नित्याचीच  बाब आहे.