शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

अन्नसुरक्षा अभियानांतर्गत पाहणी

By admin | Updated: February 22, 2017 02:18 IST

वाशिम येथे केंद्रित पथक दाखल; शेतकरी बचत गट समूहाशी साधला संवाद.

वाशिम, दि. २१- राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या चमूने जिल्हय़ात मंगळवारी पाहणी केली. या दरम्यान चमूने शेतकरी बचत गट समूहाशीदेखी संवाद साधला.राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक डॉ. बाबतीवाले, भारत सरकारच्या कापूस विकास केंद्राचे संचालक तथा महाराष्ट्र व गोवा राज्याचे नोडल अधिकारी डॉ. आर.टी. सिंह, कडधान्याचे महाराष्ट्र राज्य समन्वयक डॉ. गौड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गावसाने, तालुका कृषी अधिकारी तांबिले आदींनी मंगळवारी रिसोड तालुक्यात किनखेडासह अन्य गावांना भेटी देऊन पाहणी केली. अन्नसुरक्षा अभियानाची चोख अंमलबजावणी करण्याच्या सूचना डॉ. बाबतीवाले यांनी केल्या. याचदरम्यान कृषी विभागाच्या केंद्रस्तरीय अधिकार्‍यांनी किनखेडा येथे बचत गटाच्या शेतकर्‍यांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. अन्नसुरक्षा अभियान व कडधान्य अभियानासंदर्भात केंद्रस्तरीय चमू जिल्हय़ात आल्याची माहिती गावसाने यांनी दिली. यावेळी जि.प. सदस्य स्वप्निल सरनाईक, पांडुरंगअण्णा अवचार, दिनकर भुतेकर, आकातराव सरनाईक, पंजाब अवचार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.