शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

अन्नसुरक्षा अभियानांतर्गत पाहणी

By admin | Updated: February 22, 2017 02:18 IST

वाशिम येथे केंद्रित पथक दाखल; शेतकरी बचत गट समूहाशी साधला संवाद.

वाशिम, दि. २१- राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या चमूने जिल्हय़ात मंगळवारी पाहणी केली. या दरम्यान चमूने शेतकरी बचत गट समूहाशीदेखी संवाद साधला.राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक डॉ. बाबतीवाले, भारत सरकारच्या कापूस विकास केंद्राचे संचालक तथा महाराष्ट्र व गोवा राज्याचे नोडल अधिकारी डॉ. आर.टी. सिंह, कडधान्याचे महाराष्ट्र राज्य समन्वयक डॉ. गौड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गावसाने, तालुका कृषी अधिकारी तांबिले आदींनी मंगळवारी रिसोड तालुक्यात किनखेडासह अन्य गावांना भेटी देऊन पाहणी केली. अन्नसुरक्षा अभियानाची चोख अंमलबजावणी करण्याच्या सूचना डॉ. बाबतीवाले यांनी केल्या. याचदरम्यान कृषी विभागाच्या केंद्रस्तरीय अधिकार्‍यांनी किनखेडा येथे बचत गटाच्या शेतकर्‍यांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. अन्नसुरक्षा अभियान व कडधान्य अभियानासंदर्भात केंद्रस्तरीय चमू जिल्हय़ात आल्याची माहिती गावसाने यांनी दिली. यावेळी जि.प. सदस्य स्वप्निल सरनाईक, पांडुरंगअण्णा अवचार, दिनकर भुतेकर, आकातराव सरनाईक, पंजाब अवचार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.