शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

जलमुक्त होळी खेळण्यासाठी पुढाकार

By admin | Updated: March 24, 2016 02:44 IST

‘लोकमत’च्या आवाहनाला वाशिम जिल्ह्यात प्रतिसाद; शासकीय कार्यालयांसह विद्यार्थीही सरसावले.

शिखरचंद बागरेचा / वाशिमअत्यल्प पावसाळा आणि त्यामुळे निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईचे भान राखून पाण्याची नासाडी न करता 'जलमुक्त होळी' साजरी करण्याचे आवाहन 'लोकमत'ने केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रीय हरित सेनेसह मारवाडी युवा मंच व शालेय विद्यार्थ्यांनी रंगपंचमीला पाण्याची नासाडी न करण्याची शपथ घेतली व पाणी वाचविण्याकरिता 'जलमुक्त होळी' साजरी करण्याचे आवाहन इतरांनाही केले. 'लोकमत'ने जलमुक्त होळी साजरी करण्याचे आवाहन केल्यानंतर वाशिम येथील लायनेस क्लबच्यावतीने कार्यक्रम घेऊन जलमुक्त होळी साजरी करण्यासाठी घोषवाक्यांतून जनतेला आवाहन केले जात आहे. यावेळी क्लबच्या अध्यक्ष श्‍वेता बडजात्या, सचिव अर्चना डाळे, सदस्य कमला बगडिया, पूजा अग्रवाल, सोनल अग्रवाल, राकेश पटेल, रश्मी सेठी, माला वंजाणी यांच्या उपस्थितीत 'जलमुक्त होळी'खेळण्याची शपथ घेण्यात आली.वाशिम येथील युवा क्रांती मंचच्यावतीने ह्यजलमुक्त होळीह्ण खेळण्याची शपथ घेण्यात आली. यावेळी नीलेश सोमाणी, भारती सोमाणी, पवन मानधने, पूनम मानधने, सुनील कासट, पूजा कासट, जसराज केला, पूजा केला, निता कासट, पूनम कासट यांचा समावेश होता. वाशिम येथील जेसीआय क्लबच्यावतीने ह्यजलमुक्त होळीह्ण साजरी करण्याच्या ह्यलोकमतह्णच्या आवाहनाला प्रतिसाद देत जनजागृती कार्यक्रम घेतला. यावेळी सुनिल चांडक, पंकज बाजड, जितेंद्र बोडस, शैलेश सोमाणी, सौरभ गट्टाणी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. वाशिम येथील निसर्ग युवा मित्र मंडळ व के.के. गोटे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २३ मार्च रोजी जलमुक्त होळी साजरी करण्याची शपथ घेण्यात आली. यावेळी दशरथ वाटाणे, के.के. गोटे, शंतनु खिराडे, स्वप्निल गव्हाळे, युवराज जाधव, सौरभ आहाळे, संतोष इढोळे, सागर खिल्लारे, सागर सोनुने, अरुण भगत, जे.डी. सर यांच्यासह अनेक जण उपिस्थत होते. वाशिम येथील स्वामी सर्मथनगर मंडळाच्यावतीने या भागातील युवकांची २३ मार्च रोजी बैठक झाली. ह्यलोकमतह्णने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ह्यजलमुक्त होळीह्ण खेळण्याची व याबाबत जनजागृती करण्याची शपथ यावेळी योगेश भोयर, मोहित जमधाडे, राम डाखोरे, प्रवीण शिंदे, गणेश अंदुरकर, विवेक दुबे, रोहित वाघ, चेतन जाधव, योगेश फाले, प्रदीप बडवे, प्रा. महेश तांदळे, प्रा. भास्कर भिसे, ऋषभ माळोदे, विशाल व्यवहारे, सुशील देशमुख यांनी घेतली. मारवाडी युवा मंचच्यावतीने ह्यजलमुक्त होळीह्ण खेळण्याची शपथ अमित वर्मा, सुमीत चांडक, मनीष मंत्री, सचिन करवा, पुनीत शर्मा, आशिष लढ्ढा, प्रेम अग्रवाल, संजोग छाबडा आदींनी घेऊन जनजागृती केली.