शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

वाढत्या भारनियमनामुळे लघुव्यवसाय सापडले संकटात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 20:14 IST

वाशिम : यावर्षी पर्जन्यमानात प्रचंड घट होण्यासोबतच उन्हाचे प्रमाण दिवसागणिक वाढत चालल्याने विजेची मागणी देखील वाढली आहे. परिणामी, होणारी तूट भरून काढण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये सद्या महावितरणच्या वतीने विजेचे भारनियमन केले जात आहे. यामुळे मात्र उकाड्याच्या त्रासाने नागरिक हैराण झाले असून तासन्तास विजपुरवठा खंडित राहत असल्याने लघुव्यवसायही संकटात सापडले आहेत.

ठळक मुद्दे विजेची मागणी वाढली तूट भरून काढण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये भारनियमनभारनियमनाचा फटका लघुव्यावसायिकांना

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यावर्षी पर्जन्यमानात प्रचंड घट होण्यासोबतच उन्हाचे प्रमाण दिवसागणिक वाढत चालल्याने विजेची मागणी देखील वाढली आहे. परिणामी, होणारी तूट भरून काढण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये सद्या महावितरणच्या वतीने विजेचे भारनियमन केले जात आहे. यामुळे मात्र उकाड्याच्या त्रासाने नागरिक हैराण झाले असून तासन्तास विजपुरवठा खंडित राहत असल्याने लघुव्यवसायही संकटात सापडले आहेत.सद्य:स्थितीत ‘इमरजेंसी लोडशेडींग’च्या नावाखाली जिल्ह्यातील शहरी भागात सुमारे ८ ते १० तासांचे भारनियमन केले जात असून ग्रामीण भागात १२ ते १४ तास विजपुरवठा खंडित ठेवला जात आहे. यामुळे विजेवर चालणाºया पिठाच्या गिरण्या, सुतारकाम, लोहारकाम, विद्यूत उपकरणे दुरूस्तीची दुकाने यासह इतरही लघुव्यवसायांवर मोठा परिणाम झाला असून शेकडो लोकांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे.