शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळपीर तालुक्यात जलसाठ्यात वाढ

By admin | Updated: August 7, 2015 01:18 IST

आकडेवारीचा निष्कर्ष; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्तास सुटला.

 मंगरुळपीर (जि. वाशिम) : यावर्षी तालुक्यातील प्रदीर्घ दडी मारल्यानंतर गत दोन दिवस आलेल्या सततधार पावसामुळे तालुक्यातील विविध जलप्रकल्पांच्या जलसाठ्यात थोडी वाढ झाली असून पिकांना नवसंजीवणी मिळाली ांहेच शिवाय दुष्काळाचे संकटही दूर झाल्याने शेतकऱ्यांसह जनसामान्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. यावर्षी सुरुवातीला मृग नक्षत्रात काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली मात्र त्यानंतर पावसाने दिर्घ मारली. जवळपास महीना दीड महिना पावसाने हजेरीच लावली नाही. त्यामुळे शेततील पिके सुकून गेली, तसेच तालुक्यातील बहूतांश जलसाठे पुर्णता कोरडे पडण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. तालुक्यातीन २१ गावांना पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या मोतसावंगा प्रकल्पातील पाणी साठ्याची पातळी कमालीची घटल्याने मंगरुळपीर शहरासह अनेक गावांत ६ दिवसआड पाणी पुरवठा करण्यात येत होता. परिणामी पिण्याच्या अभावी जनतेचे हाल सुरु होते. मात्र मागील तीन दिवसापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे विविध तालुक्यातील सर्वच ठिकाणच्या पिकांना संजीवनी मिळाल्याने तालुक्यातील पिके तरारलेली आहेत. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सततधार पावसाने जलसाठ्यात वाढ झाली आहे. गत दोन दिवसांपूर्वी आलेल्या संततधार पावसामुळे विविध प्रकल्पातील जलसाठ्यांत झालेल्या वाढीची माहिती घेतली असता मोतसावंगा प्रकल्प १३.७०, मोहरी प्रकल्प १००, सिंगडोह प्रकल्प ४०.९४, सार्सी प्रकल्प ५.७६, प्रिंपी खुर्द प्रकल्प २१.७८, कोळंबी प्रकल्प २५.२७, सावरगाव प्रकल्प २६.५०, रोहणा प्रकल्प, ३५.९३, दस्तापूर प्रकल्प, ३८.००, कासोळा प्रकल्प ७४.२६, जोगलदरी प्रकल्प ७६.५५ आणि चांधई प्रकल्प ९.४६ याप्रमाणे वाढ झाल्शयाचे निष्पन्न झाले. गत दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे पिकांना संजीवनी मिळून जनावरांच्या पाण्याचा प्रश्न तूर्तास मिटला असला तरी, जलसाठे भरण्यास मोठ्या प्रमाणात पावसाची आवश्यकता असून, पावसाळा जेमतेम महिनाभराचा उरला असताना अशाच प्रकारच्या पावसाची आणखी आवश्यक ता असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.