शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
3
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
4
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
5
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
6
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
7
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
8
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
9
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
10
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
11
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
12
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
13
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
14
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
15
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
16
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
17
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
18
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
19
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
20
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले

फसवणुकीच्या घटनांत वाढ

By admin | Updated: October 9, 2015 01:39 IST

आमिषांपासून सावधान ; सुशिक्षित बेरोजगारांची सर्वाधिक फसवणूक.

संतोष वानखडे / वाशिम : बदलत्या काळानुसार मनुष्य स्वभावाचे ह्यरंगह्ण कसे बदलत आहेत, याचे वास्तव फसवणूक व विश्‍वासघाताच्या घटनांनी चव्हाट्यावर आणले आहे. गत दोन वर्षांंंच्या तुलनेत चालू वर्षाच्या नऊ महिन्यात फसवणुकीच्या घटनेत दुपटीने वाढ झाली. चालू वर्षाच्या नऊ महिन्यात फसवणूकप्रकरणी तब्बल ७१ जणांवर गुन्हे दाखल झाले असून, विश्‍वासघात करणार्‍यांचा आकडा नऊ असा आहे. एका चाकोरीत राहून, निसर्गनियमांचे पालन करीत काळ बदलतो; मात्र मनुष्य स्वभावाच्या रंगावर कोणतेच नियम, संकेत, रुढी-परंपरा, नातेसंबंध आवर घालू शकत नसल्याचे फसवणूक व विश्‍वासघाताच्या प्रकरणांवरून दिसून येते. परस्परातील व्यवहार, घ्यावयाची व सोपविण्याची जबाबदारी, चमकदार सांघिक कामगिरी यांसह इतर महत्त्वपूर्ण व किरकोळ बाबी ह्यविश्‍वासह्णरूपी पायरी चढल्याशिवाय यशाच्या शिखरापर्यंंंंत पोहोचू शकत नाहीत. एकमेकांवर ठेवलेला ह्यविश्‍वासह्ण हाच जीवनातील प्रगती व अधोगतीच्या निर्णायक वळणाचा क्षण. प्रत्येकाच्या श्‍वासातून निघणारा विश्‍वास ह्यअंध की डोळसह्ण हे समजण्याइतपत मनुष्य अंतज्र्ञानी तर नक्कीच नाही. एखाद्या प्रकरणात बसलेला ह्यदगाह्ण अंधविश्‍वासू मनुष्याला ह्यदगाबाजह्ण मनुष्याची खरी ओळख करून देतो. तोपर्यंंंत फसवणुकीच्या शस्त्राने ह्यविश्‍वासह्ण या शब्दावर क्रूरतेने केलेल्या ह्यवारह्णचा काळही निघून गेलेला असतो. गत तीन वर्षांंंंच्या आकडेवारीवर नजर टाकली तर २0१३ मध्ये फसवणुकीच्या ७७ आणि २0१४ मध्ये ५५ घटना घडल्या होत्या. २0१५ च्या जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यात तब्बल ७१ जणांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. २0१३ मध्ये विश्‍वासघातप्रकरणी चार, २0१४ मध्ये सहा आणि २0१५ मध्ये नऊ घटनांची नोंद आहे. सुशिक्षित बेरोजगारांची सर्वाधिक फसवणूक झाल्याची नोंद आहे.