शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

पावसामुळे शेतक-यांची बाजारात धांदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 19:54 IST

गेल्या तीन चार दिवसांपासून पडत असलेला परतीचा पाऊस शेतक ºयांसह सर्वसामान्यांना दिलासा देणारा असला तरी, या पावसामुळे शेतमाल विकणाºया शेतकºयांची मात्र चांगलीच धांदल उडत आहे.

ठळक मुद्देबाजार समित्यांची पंचाईतशेतमाल विकण्यात अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: गेल्या तीन चार दिवसांपासून पडत असलेला परतीचा पाऊस शेतक ºयांसह सर्वसामान्यांना दिलासा देणारा असला तरी, या पावसामुळे शेतमाल विकणाºया शेतकºयांची मात्र चांगलीच धांदल उडत आहे. सणासुदीच्या तयारीसाठी शेतमाल विकण्यासाठी बाजारात येणेही पावसामुळे अडचणीचे झाले आहे. त्यातच बाजारात आलेल्या मालाचा लिलाव करून तो सुरक्षीतपणे मोजून घेण्यासाठी बाजार समितीच्या प्रशासनालाचीही मोठी पंचाईत होत असल्याचे दिसत आहे. यंदाच्या खरीप हंगामातील मुग, उडिद आणि सोयाबीन बाजारात विक्रीसाठी येणे सुरू झाले आहे. त्यातच सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात असून, आता सणासुदीसाठी शेतकरी सोयाबीन विकण्याची घाई करीत आहेत; परंतु परतीच्या पावसाने त्यांना चांगलेच अडचणीत आणले आहे. बाजारात माल आणताना तो ओला होऊ नये, बाजारात माल ठेवण्यास सुरक्षीत जागा असावी, अशी चिंता त्यांना पडत आहे. बाजार समित्या आपल्या परीने शेतकºयांच्या मालाची काळजी घेत असल्या तरी, बाजारातील ओट्यावर आलेल्या मालाच्या लिलावानंतर तो सुरक्षीतपणे मोजून घेण्यासाठी मोकळी जागा असणे गरजेचे आहे. आता बाजारातील शेडखाली ठेवलेला शेतकºयांचा शेतमाल मोठ्या प्रमाणात असल्याने व्यापाºयांना लिलावानंतर तो मोजून घेण्यात अडचणी येत आहेत. कशीबशी जागा करून आपला माल ओला होऊ नये, याची खबरदारी शेतकरी आणि व्यापारीही घेत आहेत.