शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

पावसामुळे शेतक-यांची बाजारात धांदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 19:54 IST

गेल्या तीन चार दिवसांपासून पडत असलेला परतीचा पाऊस शेतक ºयांसह सर्वसामान्यांना दिलासा देणारा असला तरी, या पावसामुळे शेतमाल विकणाºया शेतकºयांची मात्र चांगलीच धांदल उडत आहे.

ठळक मुद्देबाजार समित्यांची पंचाईतशेतमाल विकण्यात अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: गेल्या तीन चार दिवसांपासून पडत असलेला परतीचा पाऊस शेतक ºयांसह सर्वसामान्यांना दिलासा देणारा असला तरी, या पावसामुळे शेतमाल विकणाºया शेतकºयांची मात्र चांगलीच धांदल उडत आहे. सणासुदीच्या तयारीसाठी शेतमाल विकण्यासाठी बाजारात येणेही पावसामुळे अडचणीचे झाले आहे. त्यातच बाजारात आलेल्या मालाचा लिलाव करून तो सुरक्षीतपणे मोजून घेण्यासाठी बाजार समितीच्या प्रशासनालाचीही मोठी पंचाईत होत असल्याचे दिसत आहे. यंदाच्या खरीप हंगामातील मुग, उडिद आणि सोयाबीन बाजारात विक्रीसाठी येणे सुरू झाले आहे. त्यातच सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात असून, आता सणासुदीसाठी शेतकरी सोयाबीन विकण्याची घाई करीत आहेत; परंतु परतीच्या पावसाने त्यांना चांगलेच अडचणीत आणले आहे. बाजारात माल आणताना तो ओला होऊ नये, बाजारात माल ठेवण्यास सुरक्षीत जागा असावी, अशी चिंता त्यांना पडत आहे. बाजार समित्या आपल्या परीने शेतकºयांच्या मालाची काळजी घेत असल्या तरी, बाजारातील ओट्यावर आलेल्या मालाच्या लिलावानंतर तो सुरक्षीतपणे मोजून घेण्यासाठी मोकळी जागा असणे गरजेचे आहे. आता बाजारातील शेडखाली ठेवलेला शेतकºयांचा शेतमाल मोठ्या प्रमाणात असल्याने व्यापाºयांना लिलावानंतर तो मोजून घेण्यात अडचणी येत आहेत. कशीबशी जागा करून आपला माल ओला होऊ नये, याची खबरदारी शेतकरी आणि व्यापारीही घेत आहेत.