शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

पुरेसे पाणी उपलब्ध असल्यासच रब्बीची पेरणी करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 01:33 IST

वाशिम : जमीनीत पुरेसा ओलावा नसताना तसेच संरक्षीत  सिंचनाची सुविधा नसतांना पेरणी केल्यास उत्पादनामध्ये मोठ्या  प्रमाणावर घट येऊ शकते, तसेच ही बाब आर्थिकदृष्ट्या  परवडण्यासारखी नाही त्याकरिता पुरेसे पाणी उपलब्ध  असल्यासच रब्बीची पेरणी करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक  कृषि अधिकारी गावसाने यांनी केले आहे.

ठळक मुद्देजिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांचे आवाहन सरासरी पाऊस ७३ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जमीनीत पुरेसा ओलावा नसताना तसेच संरक्षीत  सिंचनाची सुविधा नसतांना पेरणी केल्यास उत्पादनामध्ये मोठ्या  प्रमाणावर घट येऊ शकते, तसेच ही बाब आर्थिकदृष्ट्या  परवडण्यासारखी नाही त्याकरिता पुरेसे पाणी उपलब्ध  असल्यासच रब्बीची पेरणी करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक  कृषि अधिकारी गावसाने यांनी केले आहे.जिल्हयाचे सरासरी पर्जन्यमान ७९८ मी.मी. असून आजमितीस  ५८८ मी.मी. पाऊस झालेला असून तो सरासरी पावसाच्या ७३  टक्के आहे. जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे धरणामध्ये सुध्दा  फक्त २६ टक्के पाणीसाठा झालेला असून भूगभार्तील पाण्याच्या  पातळीत विशेष वाढ झालेली नाही. जिल्ह्यात नदीनाले व ओढे  यामध्येही विशेष पाणी साठलेले दिसून येत नाही. तसेच  विहीरी/बोअरवेलच्या पाण्यामध्ये म्हणावी अशी वाढ दिसून येत  नाही. अशा परिस्थितीमध्ये गव्हासारखी बागायती पिकाची पेरणी  घ्यावयाची झाल्यास ज्यांच्याकडे पुरेसे पाणी उपलब्ध आहे अशा  शेतकर्‍यांनीच गव्हासारख्या बागायती पिकाची पेरणी करावी.  हरबर्‍यांची पेरणी ही वेळेच्या आत म्हणजेच कोरडवाहू पेरणी  ३0 ऑक्टोंबर व बागायतची पेरणी १५ नोव्हेंबरपयर्ंतच पुर्ण  करावी. गहू हरभरा या पिकांपेक्षा कमी पाणी लागणारे रब्बी  हंगामातील करडई हें एक पिक आहे. अशा परिस्थितीमध्ये १५  ऑक्टोंबर पयर्ंत करडई या पिकाची पेरणी फायदेशीर ठरु शकते.  या वर्षीच्या अपुर्‍या पर्जन्यमानामुळे जमीनीत पुरेसा ओलावा उ पलब्ध नाही. तरी शेतकरी बांधवांना विशेष दक्षता घेण्यासाठी  तसेच हंगामामध्ये जमीनीत पुरेसा ओलावा नसताना तसेच  संरक्षीत सिंचनाची सुविधा नसतांना पेरणी केल्यास उत्पादनामध्ये  मोठ्या प्रमाणावर घट येऊ शकते, तसेच ही बाब आर्थिकदृष्ट्या  परवडण्यासारखी नाही हेही लक्षात घेणे आवश्यक आहे, असे  आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गावसाने यांनी केले  आहे. -