शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन पीक विम्यासाठी उपोषणाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:22 IST

गतवेळच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे मोप परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले, तर काढणीवर आलेल्या सोयाबीनलाही परतीच्या पावसामुळे ...

गतवेळच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे मोप परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले, तर काढणीवर आलेल्या सोयाबीनलाही परतीच्या पावसामुळे अंकूर फुटले. यातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता. त्यामुळे त्यांनी विमा मिळण्यासाठी विमा कंपनीकडे अर्ज केले. या पीक नुकसानाचे पंचनामेही प्रशासनाने केले, परंतु शेतकऱ्यांना कवडीचाही मोबदला मिळालेला नाही. विशेष म्हणजे पीकविमा कंपनीने बहुतांश शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणीचे कारण समोर करून विम्याच्या लाभापासून वंचित ठेवले आहे. पीक विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक हा त्या वेळी सतत बंद राहत होता. तेव्हा नुकसानाने आधीच वैफल्यग्रस्त शेतकऱ्यांनी तक्रार करायची तरी कुणाकडे हा प्रश्न निर्माण झाला होता. प्रशासनानेही या प्रकाराची दखल घेतली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ पीक विम्याचा लाभ देण्याच्या मागणीसाठी १ फेब्रुवारीपासून उपोषण सुरू करण्याचा इशारा ॲड. भागवत नरवाडे यांनी दिला आहे.