शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

‘एमआयडीसी’त शेकडो एकर जागा विनावापर पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:27 IST

वाशिम शहरानजीक वसलेल्या ‘एमआयडीसी’त चकचकीत रस्ते, आवश्यक ठिकाणी विद्युत पथदिव्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे; मात्र ‘एमआयडीसी’त घेऊन ...

वाशिम शहरानजीक वसलेल्या ‘एमआयडीसी’त चकचकीत रस्ते, आवश्यक ठिकाणी विद्युत पथदिव्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे; मात्र ‘एमआयडीसी’त घेऊन ठेवलेले भूखंड बांधून त्यावर उद्योग सुरू करण्याबाबत अनेकांमधून उदासिनता बाळगली जात आहे. दरम्यान, भूखंडांवर उद्योग सुरू न केल्यास दर पाच वर्षांनंतर भूखंड परत घेऊन त्याचा पुन्हा लिलाव करण्याची पद्धत आहे. याकडे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, नव्या उद्योजकांची इच्छा असूनही आणि शेकडो एकर जागा विनावापर पडून असतानाही भूखंड मिळणे अशक्य झाल्याने त्यांचा हिरमोड होत आहे.

.......................

कोट :

‘एमआयडीसी’त विनावापर पडून असलेले भूखंड परत घेण्याची कार्यवाही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने करायला हवी. याप्रकरणी चाैकशी करून भूखंड परत घेण्यासंबंधीचे आदेश संबंधित यंत्रणेला देण्यात येतील.

- शन्मुगराजन एस.

जिल्हाधिकारी, वाशिम.