शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

उष्माघाताने शेतक-याचा मृत्यू

By admin | Updated: May 21, 2015 01:48 IST

बुलडाणा जिल्ह्यातील पातुर्डा येथील घटना.

पातुर्डा (जि. बुलडाणा) : पेरणीपूर्व मशागतीसाठी गेलेल्या शेतकर्‍याचा घरी परतत असताना उष्माघाताने वाटेतच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी २ वाजता पातुर्डा येथे घडली. मुरलीधर नारायण दसोरे (६५) हे बुधवारी शेतातील कामे आटोपून घरी परत येत असताना इंदिरानगर भागातील अचानक रस्त्यावरच कोसळले. ह्यपाणी पाणीह्ण असे ओरडत त्यांनी हात-पाय घासले; मात्र जवळपास कोणीही नसल्याने त्यांना तातडीने पाणी मिळाले नाही व अशातच त्यांचा मृत्यू झाला. मुरलीधर दसोरे हे अल्पभूधारक व कर्जबाजारी शेतकरी होते. त्यांच्या पश्‍चात मुलगा, सून व आप्त परिवार आहे. दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील धनज बु. येथे ४७ वर्षीय शेख मजिद या शेतमजुराचा मृतदेह बुधवारी आढळून आला. त्या इसमाचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे समजते. तथापि, याबाबत आरोग्य केंद्राच्या अधिकार्‍यांकडून पुष्टी होऊ शकली नाही.