शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

उष्माघात कक्ष केवळ दिखाव्यापुरतेच!

By admin | Updated: April 26, 2017 01:26 IST

जिल्ह्यातील वास्तव: आवश्यक सोयी-सुविधांचा अभाव

स्टिंग आॅपरेशन वाशिम : उन्हाचा पारा गेल्या आठवड्यापासून चढलेला आहे. जिल्ह्याचा समावेश झाला आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये सर्व सोयी-सुविधायुक्त उष्माघात कक्ष निर्माण करणे अपेक्षित आहे. मात्र, जिल्ह्यातील विविध ग्रामीण रुग्णालयात उष्माघात नावालाच स्थापन करण्यात आले असून, या कक्षात सोयी-सुविधांची वानवा असल्याचे चित्र ‘लोकमत’ने २५ एप्रिल रोजी केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये समोर आले आहे. जिल्ह्यातील विविध ग्रामीण रुग्णालयांत २५ एप्रिल रोजी ‘लोकमत’च्या चमूने ‘स्टिंग आॅपरेशन’ केले. यावेळी तीन रुग्णालयात उष्माघात झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी केवळ दिखावा म्हणून उष्माघात कक्ष स्थापन केला. यातील रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयांत ठेवलेला कूलर पाण्याविनाच चालविला जात असल्याचे दिसले, तर खिडक्यांना उन्हास प्रतिरोध करणाऱ्या पडदेही लावले नसल्याचे दिसून आले. कारंजा येथे स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याऐवजी उपलब्ध वार्डातच दोन कूलर ठेवून तकलादू सुविधा करण्याचा केविलवाना प्र्रयत्न करण्याता. मानोरा येथे एका वार्डात उष्माघात कक्ष म्हणून फलक लावला; परंतु आतमध्ये खाटांवर केवळ पांढऱ्या चादरी टाकून ठेवण्यापलिकडे कुठलीही आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याचे आणि त्या ठिकाणचा कूलर पाण्याविनाच असल्याचे दिसले. विशेष म्हणजे हा कक्ष दुपारच्या सुमारास कूलुप बंद असल्याचे आणि रुग्ण इतरच वार्डात ठेवल्याचेही दिसले. सध्या जिल्ह्यातील तापमान उच्चांक गाठत आहे. अशा तापमानामुळे उष्माघात होण्याची दाट शक्यता असते. अशा स्थितीत सामान्यत: सरकारी रुग्णालयात स्वतंत्र उष्माघात कक्ष निर्माण केले जातात; परंतु जिल्ह्यातील बहुतेक ग्रामीण रुग्णालयात अद्याप उष्माघाताच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्षच निर्माण करण्यात आलेला नाही. तर ज्या ठिकाणी उष्माघात कक्ष आहेत. त्या ठिकाणी रुग्णांना कुठल्याही मूलभूत सुविधा नसल्याचे चित्र होते. रुग्णालयात स्वतंत्र कक्ष नसला तरी, उपलब्ध असलेल्या कक्षात उष्माघाताच्या रुग्णांसाठी सुविधांची पूर्तता करून ते सज्ज करण्यात आले आहेत. या वार्डमध्ये प्रत्येकी एक कुलर ठेवण्यात आला असून, त्यामध्ये नियमित पाणी टाकले जाते. - एन. आर. साळुंके, प्रभारी वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय कारंजा लाड