शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

जिल्हाभरातील एटीएममध्ये ठणठणाट 

By admin | Updated: March 19, 2017 16:55 IST

जिल्ह्यातील ९० टक्के एटीएममध्ये ठणठणाट आहे. विविध बँकांचे ६० वर एटीएम नागरीकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.  

वाशिम: केंद्राच्या ह्यनोटाबंदीह्णनंतर विस्कळीत झालेले आर्र्थिक व्यवहार आता सुरळीत होत असताना मागील आठवड्यापासून बँकांना व्यवहारासाठी पुरेसा पैसा मिळेनासा झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ९० टक्के एटीएममध्ये ठणठणाट आहे. विविध बँकांचे ६० वर एटीएम नागरीकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.   बँकामधील गर्दी कमी होवून नागरिकांना एटीएम मधून रक्कम काढण्याची व्यवस्था बँेकामार्फत करण्यात आली. त्यासाठी जिल्ह्यातील विविध बँकांची ६२ एटीएम आहेत. गत आठवडाभरापासून निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तुटवड्यामुळे बँकामधून विड्रॉल मर्यादा कमी करण्यात आली. तर अनेक बँकांच्या एटीएममध्ये रक्कम टाकण्यात आली नसल्याने नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. शासनाच्या नोटबंदीच्या निर्णयानंतर एटीएम मधून रक्कम काढण्यासाठी असलेली मर्यादा वाढविण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. परंतु दुसरीकडे एटीएममध्ये रक्कमच नसल्याने एटीएम बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना आपल्या खात्यातून नोटाच काढता येवू नये याची खबरदारी घेतल्या गेल्याचे चित्र जिल्हाभरात दिसून येत आहे. मागील आठवड्यापासून जिल्ह्यातील वाशिम, मंगरूळपीर, कारंजा, रिसोड, मंगरूळपीर तथा मानोरा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहेत.