शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी हंगामात अर्धिअधिक जमीन पेरणीविना!

By admin | Updated: February 3, 2015 00:00 IST

वाशिम जिल्ह्यात २0१४-१५ च्या रब्बी हंगामात केवळ ६0 हजार हेक्टरवर पेरणी.

संतोष वानखडे / वाशिम:२0१४ या वर्षातील अल्प पावसाचे दुरगामी परिणाम बळीराजाला भोगावे लागत आहे. २0१३-१४ या वर्षाच्या तुलनेत २0१४-१५ या वर्षात रब्बी हंगामात जिल्ह्यातील अर्धिअधिक जमीन पेरणीविना असल्याची साक्ष कृषी विभागाची आकडेवारी देत आहे. २0१३-१४ या वर्षात एक लाख २७ हजार हेक्टरवर तर २0१४-१५ या वर्षात ६0 हजार ५५४ हेक्टरवर रब्बी पेरणी झाली आहे.जिल्हा कोरड्या दुष्काळाच्या खाईत आहे. २0१३ मध्ये अतवृष्टी, २0१४ च्या सुरूवातीला अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अगोदरच पुरता हतबल झालेला होता. अशातच २0१४ मध्ये निसर्गानेही दगा दिला. अत्यल्प पाऊस झाल्याने खरिपाचे उत्पादन शेतकर्‍यांच्या हाती आले नाही. परतीच्या पावसानेही पाठ फिरविली. परिणामी, जमिनीत ओलावा राहिला नाही. दज्रेदार जमीन असलेल्या आणि सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकर्‍यांनी रब्बी पिकाची पेरणी केली. उर्वरीत शेतकर्‍यांनी जमिन पेरणीविना तशीच ठेवण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी रब्बी पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रफळात तब्बल ६६ हजार ६४१ हेक्टरची घट आली आहे. २0१३-२0१४ मध्ये रब्बी ज्वारी ३६९ तर २0१४-२0१५ मध्ये ९३४ हेक्टर पेरणी झाली आहे. २0१३-२0१४ मध्ये गहू ३0 हजार ५0५ तर २0१४-२0१५ मध्ये १४ हजार ८५७ हेक्टरपर्यंत पेरणी घसरली आहे. २0१३-२0१४ मध्ये मक्का ४६ तर २0१४-२0१५ मध्ये २३0 हेक्टर, २0१३-२0१४ मध्ये हरभरा ९४ हजार एक हेक्टरवर पेरणी झाली होती. यावर्षी अध्र्यापेक्षाही कमी पेरणी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. २0१४-२0१५ मध्ये केवळ ४३ हजार ७९३ हेक्टरवर हरभर्‍याची पेरणी झाली आहे.