शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

गुरुविना जीवन व्यर्थ-सूरिश्‍वर

By admin | Updated: February 12, 2015 00:48 IST

पुज्यपाद आचार्यदेव श्री मद विजय अजितशेखर सुरीश्‍वरजी महाराज यांचे प्रवचन.

वाशिम : धूम स्टाईलने धावणार्‍या वाहनांसाठी ज्या प्रमाणे ब्रेक ची गरज अत्यावश्यक आहे. अगदी त्या प्रमाणेच मनुष्य जीवनात सुध्दा मानवाला मार्गदर्शनासाठी निस्पृह, वैरागी व ज्ञानी गुरुची आवश्यकता आहे. गुरु विना व्यक्तीचे जीवन व्यर्थ आहे, असे प्रतिपादन सुमधूर प्रवचनकार पुज्यपाद आचार्यदेव ङ्म्रीमद विजय अजितशेखर सुरीश्‍वरजी महाराज यांनी आज दि.११ आपल्या सुमधूर वाणीव्दारे प्रवचन देतांना केले. स्थानिक अग्रसेन भवन येथे आचार्य अजितशेखर सुधीरजी यांचे मानवता के तीन स्तंभ या विषयावर जाहीर प्रवचन होते. यावेळी परम पुज्य तपस्वीराज पंन्यास प्रवर विमलबोधी विजयजी महाराज, परमपुज्य प्रवचन प्रभावक दर्शनवल्लभ विजयजी महाराज यांच्या सह मुनीङ्म्री मंत्रशेखर विजयजी, मुनिङ्म्री कृपा वल्लभ विजयजी, मुनीङ्म्री रम्यबोधी विजयजी, मुनीङ्म्री जनधर्मशेखर विजयजी, मुनीङ्म्री मैत्रीशेखर विजयजी, बालमुनीङ्म्री नम्रवल्लभ विजयजी, मुनी भव्यशेखर विजयजी आदी साधू महाराजांची उपस्थिती होती. जिवदयाच्या कार्याची संधी मिळाल्यास मागे हटू नका असे आवाहन सुरीश्‍वरजी यांनी केले. याप्रसंगी मारवाडी युवा मंचचे जिल्हाध्यक्ष शैलेश सोमाणी, खंडेलवाल, दिगंबर जैन समाजाचे प्रकाशचंद बज, प्रविण पाटणी, अमित पाटणी, वाशिम अर्बन बॅकेचे सहायक सरव्यवस्थापक सखाराम ब्रम्हेकर, हरिराम राठोड, निलेश सोमाणी, अनिल वाल्ले, आदी सह मोठया संख्येने भाविक उपस्थित होते.