शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

रासायनिक खतांच्या संतुलित, कार्यक्षम वापराबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:27 IST

उद्‌घाटनपर भाषणात संबोधताना डॉ. आर. एल. काळे यांनी माती परीक्षणाचे महत्त्व व जमिनीत होणारे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण याबद्दल आपले ...

उद्‌घाटनपर भाषणात संबोधताना डॉ. आर. एल. काळे यांनी माती परीक्षणाचे महत्त्व व जमिनीत होणारे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण याबद्दल आपले मत मांडले. कृषी विज्ञान केंद्राच्या माती परीक्षण प्रयोगशाळेचा लाभ घेऊन माती परीक्षणाच्या आधारे शिफारशीनुसार खतांचा वापर करून खर्चात बचत करून उत्पन्नात वाढ करावी, असे आवाहन केले. सुभाष खरात यांनी माती परीक्षणाच्या आधारावर खत मात्रा ठरवावी व गरजेइतकाच रासायनिक खतांचा वापर करावा, असे सांगितले. शेतकरी बांधवांनी रासायनिक खतांचा वापर सेंद्रिय पदार्थासोबत करावा, तसेच पिकांचे अवशेष व हिरवळीच्या खतांचा वापर करावा, असे आवाहन केले. कृषी विभाग वाशिमचे मिलिंद कांबळे यांनी शास्त्रोक्त पद्धतीने मातीचा नमुना घेण्याची पद्धती, जमिनीचा सामू व सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता यांचा परस्पर संबंध याबाबत सविस्तर माहिती दिली. कृषी विद्याशाखेचे प्रमुख प्रा. टी. एस. देशमुख यांनी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन या संकल्पनेअंतर्गत रासायनिक खते, जैविक संवर्धक वापर, शेणखत कंपोस्ट खतनिर्मिती व माती परीक्षण सूक्ष्म अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माती परीक्षण प्रयोगशाळेचे प्रमुख एस. के. देशमुख यांनी, तर आभार एस. आर. बावस्कर यांनी मानले.