शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

रासायनिक खतांच्या संतुलित, कार्यक्षम वापराबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:27 IST

उद्घाटनपर भाषणात संबोधताना डॉ. आर.एल. काळे यांनी माती परीक्षणाचे महत्त्व व जमिनीत होणारे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण याबद्दल आपले मत ...

उद्घाटनपर भाषणात संबोधताना डॉ. आर.एल. काळे यांनी माती परीक्षणाचे महत्त्व व जमिनीत होणारे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण याबद्दल आपले मत मांडून कृषी विज्ञान केंद्राच्या माती परीक्षण प्रयोगशाळेचा लाभ घेऊन माती परीक्षणाच्या आधारे शिफारशीनुसार खतांचा वापर करून खर्चात बचत करून उत्पन्नात वाढ करावी, असे आवाहन केले. सुभाष खरात यांनी माती परीक्षणाच्या आधारावर खत मात्रा ठरवावी व गरजे इतकाच रासायनिक खतांचा वापर करावा, असे सांगत शेतकरी बांधवांनी रासायनिक खतांचा वापर सेंद्रिय पदार्थांसोबत करावा तसेच पिकांचे अवशेष व हिरवळीच्या खतांचा वापर करावा, असे आवाहन केले. कृषी विभाग वाशिमचे मिलिंद कांबळे यांनी मातीचा नमुना घेण्याची शास्त्रोक्त पद्धत, जमिनीचा सामू व सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता यांचा परस्पर संबंध याबाबत सविस्तर माहिती दिली. कृषी विद्या शाखेचे प्रमुख प्रा. टी. एस. देशमुख यांनी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन या संकल्पनेअंतर्गत रासायनिक खते, जैविक संवर्धक वापर, शेणखत कंपोस्ट खत निर्मिती व माती परीक्षण सूक्ष्म अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माती परीक्षण प्रयोगशाळेचे प्रमुख एस. के. देशमुख यांनी तर आभार एस.आर.बावस्कर यांनी मानले.

-----